शहरं
Join us  
Trending Stories
1
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार
2
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
3
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
4
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
5
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  
6
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
7
“महात्मा गांधींचे विचार देशाची दिशा, सत्य; पुतळ्यावर वार करून संपणार नाही”: हर्षवर्धन सपकाळ
8
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
9
सेन्सेक्स-निफ्टी सपाट! पण, अंबानींच्या 'या' कंपनीच्या शेअर्समध्ये धडाकेबाज वाढ! कोणत्या क्षेत्रात घसरण?
10
"संजय शिरसाट यांच्या मुलाची मालमत्ता शून्य, मग त्यांनी हॉटेल विकत कसं घेतलं?" अंबादास दानवेंचा सवाल
11
सरकारी बँकांमध्ये खातं असेल तर हे वाचाच; मिनिमम बॅलन्सवरील दंडाबाबत मोठी अपडेट
12
वंदे भारत ट्रेन पुराच्या पाण्यात अडकली; सात तास, रेल्वे इंजिन आले आणि...
13
मुंबईच्या क्रिकेट संघाला पृथ्वी शॉचा राम राम, आता या संघाकडून खेळणार
14
पाकिस्तान सांगत राहिले, राफेल पाडले, राफेल पाडले...! अमेरिकेच्या F-१६ माजी पायलटने सांगितले काय घडले...
15
"नवोदित कलाकारांनाही इथे...", मराठी अभिनेत्याची 'चला हवा येऊ द्या'साठी पोस्ट, निलेश साबळेंबद्दल म्हणाला...
16
चमत्कार! पाकिस्तानात हिंदू कुटुंबातील २० जणांचा मृत्यू; ३ महिन्यांची चिमुकली बचावली
17
Vastu Shastra: अंघोळ झाल्यावर करत असाल 'ही' एक चूक तर घरात भरेल नकारात्मक ऊर्जा!
18
नूडल्सने बदललं नशीब? रतन टाटांचा चाहता असलेला 'हा' माणूस कसा झाला इतका श्रीमंत?
19
म्युच्युअल फंड क्षेत्रातही अंबानींची ग्रँड एन्ट्री; ३ दिवसांत १७,८०० कोटी रुपयांची गुंतवणूक
20
IND vs ENG: पराभवानंतर इंग्लंडची मोठी खेळी; लॉर्ड्स कसोटीसाठी स्टार वेगवान गोलंदाजाला आणलं संघात

राज यांच्या उताऱ्याने मनसे गटबाजीच्या शापातून मुक्त होईल?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:17 IST

गेल्या दाेन महिन्यांपासून राज ठाकरे यांनी या सर्व प्रकरणात अधिक लक्ष घातले आणि त्यातून जी फलनिष्पत्ती झाली ती समोर ...

गेल्या दाेन महिन्यांपासून राज ठाकरे यांनी या सर्व प्रकरणात अधिक लक्ष घातले आणि त्यातून जी फलनिष्पत्ती झाली ती समोर आहे. विधानसभा निवडणुकीत शिवसेना सोडून मनसेत जाणाऱ्या दिलीप दातीर यांनी पराभव पत्करावा लागला.त्यांच्याच नगरसेवकपदाच्या राजीनाम्यामुळे झालेल्या पोटनिवडणुकीतही ते पराभूत झाले परंतु पक्षात मात्र त्यांनी जम बसवला. त्यांना आधी जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आणि ती बदलून शहराध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली तर शहराध्यक्ष अंकुश पवार यांना जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. अशोक मुर्तडक यांचे कट्टर समर्थक मानले जाणाऱ्या अनंता सूर्यवंशी यांना जबाबदारी मुक्त करून प्रदेश उपाध्यक्ष रतनकुमार इचम यांच्याकडे त्यांच्याकडील जबाबदारी देण्यात आली. म्हणजेच ही पदोन्नती की पदावनती याविषयी देखील शंका आहे. बरे तर जिल्हाध्यक्षपद मोठे पण त्या तुलनेत जिल्ह्यात मनसेचा प्रभाव कोठे आहे तर तो कोठे दिसत नाही. मग दोन जिल्हाध्यक्ष नियुक्त करून काय करणार? साऱ्यांचे लक्ष शहरावर असते; मात्र चाळीसवरून पाच नगरसेवक आलेल्या पक्षाची स्थिती नाशिक शहरातही चांगली आहे, असेही नाही. त्यातच

सध्या पक्षाचे सुकाणू ज्यांच्या हाती आहेत, त्यातील एक दरबारी राजकारणी तर दुसराधी, दोघांची दोन दिशेला तोंडे असतील तर पक्ष कसा वाढेल?

इन्फो...

निवडणुकीच्या तोंडावर का होईना पक्षाच्या संघटनात्मक बांधणीकडे राज ठाकरे यांनी लक्ष पुरवले हे चांगलेच झाले. शाखाध्यक्ष, आता गटाध्यक्ष अशी पदे करून राज हे पक्षात जोश भरण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे सामान्य कार्यकर्त्यांत आशेचा किरण दिसत असतानाच तीन सदस्यीय प्रभाग पद्धती तयार झाली असून ती पक्षाला अडचणीची असल्याचे राज यांच्याच भूमिकेवरून स्पष्ट दिसते आहे.

- संजय पाठक