शहरं
Join us  
Trending Stories
1
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिक ठार; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
4
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
5
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
6
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
7
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
8
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
9
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
10
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
11
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
12
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
13
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
14
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
15
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
16
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
17
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
18
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
19
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
20
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?

राज यांच्या उताऱ्याने मनसे गटबाजीच्या शापातून मुक्त होईल?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:17 IST

गेल्या दाेन महिन्यांपासून राज ठाकरे यांनी या सर्व प्रकरणात अधिक लक्ष घातले आणि त्यातून जी फलनिष्पत्ती झाली ती समोर ...

गेल्या दाेन महिन्यांपासून राज ठाकरे यांनी या सर्व प्रकरणात अधिक लक्ष घातले आणि त्यातून जी फलनिष्पत्ती झाली ती समोर आहे. विधानसभा निवडणुकीत शिवसेना सोडून मनसेत जाणाऱ्या दिलीप दातीर यांनी पराभव पत्करावा लागला.त्यांच्याच नगरसेवकपदाच्या राजीनाम्यामुळे झालेल्या पोटनिवडणुकीतही ते पराभूत झाले परंतु पक्षात मात्र त्यांनी जम बसवला. त्यांना आधी जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आणि ती बदलून शहराध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली तर शहराध्यक्ष अंकुश पवार यांना जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. अशोक मुर्तडक यांचे कट्टर समर्थक मानले जाणाऱ्या अनंता सूर्यवंशी यांना जबाबदारी मुक्त करून प्रदेश उपाध्यक्ष रतनकुमार इचम यांच्याकडे त्यांच्याकडील जबाबदारी देण्यात आली. म्हणजेच ही पदोन्नती की पदावनती याविषयी देखील शंका आहे. बरे तर जिल्हाध्यक्षपद मोठे पण त्या तुलनेत जिल्ह्यात मनसेचा प्रभाव कोठे आहे तर तो कोठे दिसत नाही. मग दोन जिल्हाध्यक्ष नियुक्त करून काय करणार? साऱ्यांचे लक्ष शहरावर असते; मात्र चाळीसवरून पाच नगरसेवक आलेल्या पक्षाची स्थिती नाशिक शहरातही चांगली आहे, असेही नाही. त्यातच

सध्या पक्षाचे सुकाणू ज्यांच्या हाती आहेत, त्यातील एक दरबारी राजकारणी तर दुसराधी, दोघांची दोन दिशेला तोंडे असतील तर पक्ष कसा वाढेल?

इन्फो...

निवडणुकीच्या तोंडावर का होईना पक्षाच्या संघटनात्मक बांधणीकडे राज ठाकरे यांनी लक्ष पुरवले हे चांगलेच झाले. शाखाध्यक्ष, आता गटाध्यक्ष अशी पदे करून राज हे पक्षात जोश भरण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे सामान्य कार्यकर्त्यांत आशेचा किरण दिसत असतानाच तीन सदस्यीय प्रभाग पद्धती तयार झाली असून ती पक्षाला अडचणीची असल्याचे राज यांच्याच भूमिकेवरून स्पष्ट दिसते आहे.

- संजय पाठक