शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
5
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
6
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
7
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
8
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
9
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
10
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
11
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
12
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
13
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
14
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
15
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
16
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
17
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
18
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
19
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
20
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!

कमसा पट्यात पाणी टंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2019 17:55 IST

माळवाडी : पूर्णवर्षभरात शेतीमालाला चांगला बाजारभाव मिळाला नाही तर दुसरीकडे यंदा सर्वसाधारण पाऊस झाल्याने भीषण दुष्काळामुळे विहिरींनी तळ गाठला आहे. गिरणा काठावरील कळवण, सटाणा, मालेगाव व देवळा तालुक्यातील गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवत आहे.

ठळक मुद्देगिरणा नदीपात्रात आवर्तन सोडण्याची शेतकऱ्यांची मागणी

माळवाडी : पूर्णवर्षभरात शेतीमालाला चांगला बाजारभाव मिळाला नाही तर दुसरीकडे यंदा सर्वसाधारण पाऊस झाल्याने भीषण दुष्काळामुळे विहिरींनी तळ गाठला आहे. गिरणा काठावरील कळवण, सटाणा, मालेगाव व देवळा तालुक्यातील गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवत आहे.तालुक्यांमधील पाणीपुरवठा योजना ठप्प होऊन गेल्या आहेत. यात देवळ्याच्या पूर्व भागात गेल्या महिन्यापासून पाणी पुरवठा होत नसल्याने, पुनद व चणकापूरचे आरक्षित पाणी गावांमध्ये होत असणारी पाणी टंचाई व रब्बी पिकांची गरज लक्षात घेता गिरणा नदीपात्रात सोडावे, अशी मागणी कसमादे तालुक्यातील शेतकरी व ग्रामस्थांमधून होत आहे.या वर्षीची दुष्काळाची दाहकता १९७२ सालापेक्षा जास्त असल्याचे जुन्या जाणकारांकडून बोलले जात आहे. विहिरींच्या पाण्याच्या पातळीत लक्षणीय घट झाली आहे. खरीप हंगाम अल्पशा पावसाने सुकून गेले, आता थोड्याफार उपश्याच्या पाण्यावर रब्बी व उन्हाळी कांद्यासाठी पाण्याची भीषण समस्या उदभवू लागली आहे. जर यात गिरणा नदीला पाणी सोडले नाही, तर उन्हाळी कांद्यासह रब्बी हंगामातील पीकही खरीपच्या पिकांसारखी जळुन खाक होतील, अशी भीती आता शेतकºयांना सतावत आहे.- नऊ गांव पाणी पुरवठा योजनेअंतर्गत काही गावांना जास्तीत जास्त अर्धा तास पाणी मिळत आहे, तर काहींना गेल्या मिहन्याभरापासून पाण्याचा थेंबही मिळाला नसल्याने आता आवर्तन सोडणे गरजेचे आहे.- शिवाजी बागुल, सरपंच, माळवाडी.- अपुºया पावसामुळे व शेतीविषयक कुचकामी धोरणांमुळे शेती व्यवसाय संकटात आला आहे, त्यात आज रब्बी हंगाम व उन्हाळ कांदा पीक वाचवण्यासाठी पाण्याची तीव्र गरज आहे.-संदीप शेवाळे, शेतकरी, लोहणेर. (२१ चणकापूर डॅम)