शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
3
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
5
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
6
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
7
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
8
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
9
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
10
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
11
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
12
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
13
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
14
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
15
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
16
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
17
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
18
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
19
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
20
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
Daily Top 2Weekly Top 5

पुणेगाव कालव्यास पाणी सोडले

By admin | Updated: August 27, 2016 00:32 IST

शुभ वर्तमान : चाळीस वर्षांची प्रतीक्षा संपली

गोरख घुसळे पाटोदागेल्या ४४ वर्षांपासून पाण्यासाठी प्रतीक्षेत असलेल्या पुणेगाव- दरसवाडी-डोंगरगाव पोहोच कालव्यास कडवा कालवा विभागाने आश्वासन दिल्याप्रमाणे शुक्रवारी (दि. २६) दुपारी ४.३० वाजता चाचणीसाठी ५० क्यूसेक पाणी सोडले आहे. कालव्यास पाणी सुटल्याने या भागातील शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. ओव्हरफ्लोच्या पाण्याने येवला तालुक्यातील बाळापूरपर्यंत डोंगरगाव पोहोच कालव्याची चाचणी घ्यावी यासाठी राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष मोहन शेलार यांच्या नेतृत्वाखाली कातरणी येथे कालव्यावरच सर्वपक्षीय कार्यकर्ते व शेतकऱ्यांनी २३ आॅगस्टपासून आमरण उपोषण सुरू केले होते. यावेळी सात ते आठ उपोषकर्त्यांची प्रकृती खालावली होती. त्यामुळे प्रशासनाने या आंदोलनाची दखल घेऊन उपोषणार्थीची भेट घेऊन चाचणीसाठी पाणी सोडण्याचे लेखीपत्र देऊन आंदोलन मागे घेण्याची विनती केली होती.येवला-चांदवड तालुक्यांना संजीवनी ठरणाऱ्या या दरसवाडी डोंगरगाव कालव्याचे काम येवला तालुक्यातील बाळापूरपर्यंत पूर्ण झाले असून, पुढे किरकोळ अपवाद वगळता डोंगरगावपर्यंत कालव्याचे काम पूर्ण झालेले आहे. पुणेगावच्या वाहून जाणाऱ्या पाण्याने कालव्याची चाचणी घेण्यास योग्य वेळ असल्याचे लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. या बाबत शेलार व सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी पाटबंधारे विभागास १८ आॅगस्टरोजी पत्र देवून कालव्याची ओव्हरफ्लोच्या पाण्याने चाचणी घ्यावी अशी मागणी केली होती. मात्र संबधित विभागाने चाचणीसाठी ओव्हरफ्लोचे पाणी सोडण्यास असमर्थता दाखिवली होती. त्यामुळे लाभक्षेत्रातील सर्वपक्षीय कार्यकर्ते व शेतकरी २३ आॅगस्टपासून कातरणी कालवा परिसरात उपोषणास बसले होते.त्यांच्या या आंदोलनास यश आले असुन या भागातील शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. गेल्या ४४ वर्षापासून अपूर्ण असलेले स्वप्न पूर्ण होण्याची चिन्हे दिसू लागली आहे.