शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting: रिझर्व्ह बँकेकडून रेपो दर 'जैसे थे', ईएमआयमध्ये कोणताही बदल होणार नाही
2
पाकिस्तानी दहशतवादी रशियाच्या मदतीला! युक्रेनविरोधात लढत असल्याचा झेलेन्स्कींचा दावा
3
'पाच महिन्यात पाच युद्ध थांबवली आता...'; ट्रम्प यांनी पुन्हा घेतले भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीचे श्रेय
4
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
5
आजचे राशीभविष्य, ०६ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, लोकप्रियतेत वाढ; मान-सन्मानाचा दिवस
6
Share Market Today: शेअर बाजाराची पुन्हा रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' स्टॉक्सचा घसरणीसह सुरू झाला व्यवहार
7
राजा रघुवंशी २.०; बॉयफ्रेंडसोबत थाटायचा होता संसार, पत्नीने पतीला जंगलात बोलावलं अन्...
8
कोणताही नवा चित्रपट नाही, तरीही सर्वात श्रीमंत; जुही चावलानं कशी बनवली ₹४,६०० कोटींची संपत्ती
9
मोठी बातमी: महादेव मुंडे खून प्रकरणातील माहिती देणाऱ्यास बक्षीस; एसआयटीकडून गोपनीयतेची हमी
10
Hiroshima Day : ६ ऑगस्ट १९४५चा 'तो' दिवस सुरू होताच 'लिटिल बॉय' पडला अन् अवघ्या जगाने विध्वंस पाहिला!
11
आता फक्त मोदी-जिनपिंगशी बोलणार; ट्रम्पना फोनही नाही करणार! टॅरिफ वॉर दरम्यान ब्राझीलने काय म्हटलं?
12
अमित शाह... अधिक वेग, अधिक जबाबदाऱ्या! 
13
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
14
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
15
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान
16
१९५४ पासून पाकला शस्त्रांची मदत करतोय अमेरिका, भारतीय लष्कराने ट्रम्पना आरसा दाखवला
17
स्टार्टअप्समधून घडवणार १.२५ लाख नवउद्योजक! धोरण जाहीर, ५ वर्षांत ५० हजार स्टार्टअप्स सुरू करण्याचे नियोजन
18
विदर्भ-मराठवाड्यातील माल जाणार समुद्रमार्गे, समृद्धी महामार्गाला जोडणार वाढवण बंदर
19
‘माधुरी’ला परत आणण्यासाठी सरकार सुप्रीम कोर्टात जाणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही
20
‘खरा भारतीय’ ठरविण्याचे अधिकार न्यायमूर्तींना नाहीत; प्रियांका गांधी म्हणाल्या, राहुल गांधी सैन्याविरोधात बोलले नाहीत

पाणीपट्टी दंड, व्याजासह वसूल करता; मग बाराही महिने पाणीपुरवठा करा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 17:09 IST

त्र्यंबकेश्वर : मागील वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या लॉकडाऊनच्या काळात वसूल न केलेली घरपट्टी, पाणीपट्टी अक्षरशः दंड व व्याजासह यावर्षी वसूल केली जात आहे. ही पाणीपट्टी बाराही महिन्यांची घेतली जाते तर मग बाराही महिने पाणीपुरवठा सुरळीत करण्याची जबाबदारी नगरपरिषदेची नाही काय? असा संतप्त सवाल त्र्यंंबकवासीयांनी केला आहे.

ठळक मुद्देत्र्यंबकवासीयांची मागणी, दिवसाआड पाणी पुरवठ्याने संताप

त्र्यंबकेश्वर : मागील वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या लॉकडाऊनच्या काळात वसूल न केलेली घरपट्टी, पाणीपट्टी अक्षरशः दंड व व्याजासह यावर्षी वसूल केली जात आहे. ही पाणीपट्टी बाराही महिन्यांची घेतली जाते तर मग बाराही महिने पाणीपुरवठा सुरळीत करण्याची जबाबदारी नगरपरिषदेची नाही काय? असा संतप्त सवाल त्र्यंंबकवासीयांनी केला आहे.नगरपरिषदेच्या एका परिपत्रकात अंबोली धरणाचे पाणी कमी झाल्याने येत्या २१ एप्रिलपासून दिवसाआड फक्त ४५ मिनिटे पाणीपुरवठा झोन पध्दतीने करण्यात येणार आहे. वास्तविक दर सिंहस्थ कुंभमेळ्यात पाणीपुरवठा योजनेच्या अंबोली व गौतमी गोदावरी (बेझे) धरणाचे त्र्यंबकेश्वरसाठी पाणीपुरवठा योजनेचे पुनरुज्जीवन करण्यात येते. याच पार्श्वभूमीवर बेझे धरणावर त्र्यंबकेश्वरसाठी २७ कोटी रुपयांची नवीन पाणीपुरवठा योजना करून आगामी २५ वर्षे एक लाख लोकांना पुरेल एवढा पाणीसाठा अंबोली व बेझे येथे पुरेल, अशी तरतूद नगरपरिषदेने केली आहे.दोन दोन धरणे अधिक पालिकेचे स्वतःचे अहिल्या धरण असताना दरवर्षी पाणीटंचाई निर्माण होते. जे अंबोली लघुपाट धरण नाशिक इरिगेशनच्या ताब्यात आहे ते म्हणतात, जुलैपर्यंत पाणी साठा पुरेल. या शिवाय गौतमी प्रकल्प हाताशी आहे. त्यातही भरपूर पाणी असताना त्र्यंबक साठी सध्या १० टक्के आरक्षण असताना शहरासाठी आरक्षण वाढवून देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

 

 

टॅग्स :trimbakeshwarत्र्यंबकेश्वरGovernmentसरकार