शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
2
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
3
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
6
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
7
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
8
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
9
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
10
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
11
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
12
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
13
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
14
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
15
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
16
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
17
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
18
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
19
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
20
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी

पाणीपट्टी दंड, व्याजासह वसूल करता; मग बाराही महिने पाणीपुरवठा करा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 17:09 IST

त्र्यंबकेश्वर : मागील वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या लॉकडाऊनच्या काळात वसूल न केलेली घरपट्टी, पाणीपट्टी अक्षरशः दंड व व्याजासह यावर्षी वसूल केली जात आहे. ही पाणीपट्टी बाराही महिन्यांची घेतली जाते तर मग बाराही महिने पाणीपुरवठा सुरळीत करण्याची जबाबदारी नगरपरिषदेची नाही काय? असा संतप्त सवाल त्र्यंंबकवासीयांनी केला आहे.

ठळक मुद्देत्र्यंबकवासीयांची मागणी, दिवसाआड पाणी पुरवठ्याने संताप

त्र्यंबकेश्वर : मागील वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या लॉकडाऊनच्या काळात वसूल न केलेली घरपट्टी, पाणीपट्टी अक्षरशः दंड व व्याजासह यावर्षी वसूल केली जात आहे. ही पाणीपट्टी बाराही महिन्यांची घेतली जाते तर मग बाराही महिने पाणीपुरवठा सुरळीत करण्याची जबाबदारी नगरपरिषदेची नाही काय? असा संतप्त सवाल त्र्यंंबकवासीयांनी केला आहे.नगरपरिषदेच्या एका परिपत्रकात अंबोली धरणाचे पाणी कमी झाल्याने येत्या २१ एप्रिलपासून दिवसाआड फक्त ४५ मिनिटे पाणीपुरवठा झोन पध्दतीने करण्यात येणार आहे. वास्तविक दर सिंहस्थ कुंभमेळ्यात पाणीपुरवठा योजनेच्या अंबोली व गौतमी गोदावरी (बेझे) धरणाचे त्र्यंबकेश्वरसाठी पाणीपुरवठा योजनेचे पुनरुज्जीवन करण्यात येते. याच पार्श्वभूमीवर बेझे धरणावर त्र्यंबकेश्वरसाठी २७ कोटी रुपयांची नवीन पाणीपुरवठा योजना करून आगामी २५ वर्षे एक लाख लोकांना पुरेल एवढा पाणीसाठा अंबोली व बेझे येथे पुरेल, अशी तरतूद नगरपरिषदेने केली आहे.दोन दोन धरणे अधिक पालिकेचे स्वतःचे अहिल्या धरण असताना दरवर्षी पाणीटंचाई निर्माण होते. जे अंबोली लघुपाट धरण नाशिक इरिगेशनच्या ताब्यात आहे ते म्हणतात, जुलैपर्यंत पाणी साठा पुरेल. या शिवाय गौतमी प्रकल्प हाताशी आहे. त्यातही भरपूर पाणी असताना त्र्यंबक साठी सध्या १० टक्के आरक्षण असताना शहरासाठी आरक्षण वाढवून देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

 

 

टॅग्स :trimbakeshwarत्र्यंबकेश्वरGovernmentसरकार