शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

येवल्यात १५ पासून तीन दिवसाआड पाणी

By admin | Updated: August 13, 2014 00:39 IST

येवल्यात १५ पासून तीन दिवसाआड पाणी

येवला : येवला शहरवासीयांना १५ आॅगस्टपासून आता पूर्ववत तीन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. दिलीप मेनकर यांनी दिली.पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर शहराला सध्या पाच दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. पालखेडचे ओव्हरफ्लो पाण्याचे आवर्तन येवला तालुक्याला मिळाले. त्यामुळे साठवण तलावात सुमारे ४० द.ल.घ.फू. पाणी पालिकेने भरून घेतले. त्यामुळे आता तलावात तीन महिने पुरेल इतपत पाणीसाठा झाल्याने तीन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. पाणी ही राष्ट्रीय संपत्ती आहे. टंचाई काळात शहरवासीयांनी पाणी जपून वापरून सहकार्य केले. याबाबत नगराध्यक्ष शबाना शेख, उपनगराध्यक्ष पंकज पारख, पाणीपुरवठा समिती प्रमुख मुश्ताक शेख, मुख्याधिकारी डॉ. दिलीप मेनकर यांनी आनंद व्यक्त केला आहे. पालिकेच्या पाइपलाइन वरून विनापरवाना कोणीही परस्पर नळजोडणी करू नये, असे आवाहन नगराध्यक्षांनी केले आहे. (वार्ताहर)