शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : आनंदाची बातमी! या राज्यांमध्ये मान्सूनचे दमदार आगमन; मुसळधार पावसाचा इशारा, महाराष्ट्रात कधी येणार?
2
मोदींच्या नेतृत्वात एनडीएचे जोरदार शक्तीप्रदर्शन; २० मुख्यमंत्री, १७ उपमुख्यमंत्री बैठकीला हजर...
3
'जोपर्यंत हिंदू स्वतः मजबूत होत नाही, तोपर्यंत...', RSS प्रमुख मोहन भागवत यांची स्पष्टोक्ती
4
सोन्याच्या तेजीचा फायदा घ्यायचाय? दागिन्यांऐवजी नाणे खरेदी करा; 'हे' आहेत ८ मोठे फायदे
5
...ती पोस्ट नडली, तेजप्रताप यादव यांची RJDमधून हकालपट्टी, वडील लालूप्रसाद यादव यांनी केली कारवाई
6
Harsha Richhariya : “महाकुंभमुळे माझं आयुष्य पूर्णपणे बदललं, कधी कल्पनाही...”; असं का म्हणाली हर्षा रिछारिया?
7
भयावह! शेकडो ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला, १३ जणांचा मृत्यू
8
महिलांसाठी खुशखबर! पोस्ट ऑफिसच्या 'या' ५ योजनांमध्ये करा गुंतवणूक, बँकांपेक्षाही जास्त व्याज आणि सुरक्षित भविष्य!
9
एअरटेलच्या वारसदाराने युके सोडले! श्रीमंतावर कर लादला म्हणून? अरबांच्या देशात शिफ्ट झाले...
10
"१० वर्षांपूर्वी माझा घटस्फोट झाला, त्यानंतर...", Divorce बद्दल अपूर्वा नेमळेकरचं भाष्य, म्हणाली- "मी अजूनही सिंगल..."
11
पाकिस्तानच्या २ गद्दारांना अमेरिकेतून अटक, बनावट कंपनीच्या नावाखाली सरकारलाही फसवत होते!
12
वरमाला घालतेवेळी नवऱ्याचे हात पाहून नवरीला आला संशय! संतापत लग्न करण्यास दिला नकार
13
फक्त हॉटेल्सच नाही, आता तुमचं घरही 'ओयो' भाड्याने देणार! कंपनीचा 'हा' प्लॅन ठरणार गेम चेंजर?
14
हुंड्यासाठी तगादा, चारचाकी गाडीची मागणी..! त्रासलेल्या विवाहितेचा टोकाचा निर्णय
15
अतिक्रमण हटवण्यासाठी गेलेल्या पथकावर साधूने त्रिशूळाने केला हल्ला, एक पोलीस अधिकारी जखमी   
16
शनैश्चर जयंती: ३ राशींची साडेसाती, शनिला प्रसन्न करण्याची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा उपासना
17
एक-एक करत 3 गाड्या उडवल्या; पाकिस्तानी सैन्यावर दहशतवादी हल्ला, 32 जवानांचा मृत्यू
18
Narendra Modi : "ऑपरेशन सिंदूर हे फक्त मिशन नाही, बदलत्या भारताचं चित्र"; पंतप्रधान मोदींनी केलं सैन्याचं कौतुक
19
शनि जयंती: तुमची रास कोणती? राशीनुसार ‘हे’ उपाय करा, शनिच्या अशुभ प्रभावातून मुक्तता मिळवा!

पाइपलाइन फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया

By admin | Updated: September 12, 2014 00:09 IST

पाइपलाइन फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया

नांदगाव : रेल्वे फाटकावर असलेली जलवाहिनी अचानक फुटल्याने मोठ्या प्रमाणात पाणी वाया गेले. मुंबई- भुसावळकडील जाणाऱ्या मध्य रेल्वेच्या लोहमार्गावरदेखील पाणी आले. त्यानंतर सुरक्षा कर्मचाऱ्यांनी या पाण्याला वाट करून दिल्यामुळे पाण्याखाली लोहमार्ग येण्याचा धोका कमी झाला. अर्थात रेल्वे वाहतुकीवर त्याचा कोणताही परिणाम झाला नसल्याने रेल्वे कर्मचाऱ्यांनी सुटकेचा श्वास सोडला. रेल्वे कर्मचारी माधव नंद याने स्टेशन मास्टर यांना ही बाब कळविली. पालिकेच्या जलवाहिनी वारंवार फुटण्याचे प्रकार घडत असल्याच्या पार्श्वभूमीवर ऐन रेल्वे फाटकाजवळ असलेली जलवाहिनी फुटून लाखो लिटर पाणी वाया गेले शिवाय लोहमार्गावर त्यामुळे अडथळा निर्माण झाला असता तथापि केवळ प्रसंगावधान राखल्याने मोठा अनर्थ टळला. या पार्श्वभूमीवर पालिकेने तत्काळ कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)