शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

पाइपलाइन फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया

By admin | Updated: September 12, 2014 00:09 IST

पाइपलाइन फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया

नांदगाव : रेल्वे फाटकावर असलेली जलवाहिनी अचानक फुटल्याने मोठ्या प्रमाणात पाणी वाया गेले. मुंबई- भुसावळकडील जाणाऱ्या मध्य रेल्वेच्या लोहमार्गावरदेखील पाणी आले. त्यानंतर सुरक्षा कर्मचाऱ्यांनी या पाण्याला वाट करून दिल्यामुळे पाण्याखाली लोहमार्ग येण्याचा धोका कमी झाला. अर्थात रेल्वे वाहतुकीवर त्याचा कोणताही परिणाम झाला नसल्याने रेल्वे कर्मचाऱ्यांनी सुटकेचा श्वास सोडला. रेल्वे कर्मचारी माधव नंद याने स्टेशन मास्टर यांना ही बाब कळविली. पालिकेच्या जलवाहिनी वारंवार फुटण्याचे प्रकार घडत असल्याच्या पार्श्वभूमीवर ऐन रेल्वे फाटकाजवळ असलेली जलवाहिनी फुटून लाखो लिटर पाणी वाया गेले शिवाय लोहमार्गावर त्यामुळे अडथळा निर्माण झाला असता तथापि केवळ प्रसंगावधान राखल्याने मोठा अनर्थ टळला. या पार्श्वभूमीवर पालिकेने तत्काळ कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)