शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
4
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
5
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
6
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
7
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
8
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
9
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
10
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
11
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
12
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
13
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
14
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
15
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
16
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
17
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
18
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
19
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
20
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी

मालेगावी कृषी संजीवनी सप्ताहानिमित्त विविध उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:11 IST

२१ जूनपासून सुरू झालेल्या या मोहिमेत सुमारे ४० हजार गावांमध्ये विविध उपक्रम राबविण्यात आले. त्यामध्ये सुमारे ६ लाख शेतकऱ्यांनी ...

२१ जूनपासून सुरू झालेल्या या मोहिमेत सुमारे ४० हजार गावांमध्ये विविध उपक्रम राबविण्यात आले. त्यामध्ये सुमारे ६ लाख शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविल्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी सांगितले. या मोहिमेत दररोज एक विषय घेऊन संपूर्ण राज्यभर कृषी अधिकारी, शास्त्रज्ञ, कृषी मित्र यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

नावीन्यपूर्ण कार्यक्रम म्हणून देवारपाड्यातील युवा शेतकरी कमलेश घुमरे यांनी तयार केलेल्या कपाशी टोकण यंत्राचे प्रात्यक्षिक करून दाखविले. कार्यक्रमाची सुरुवात वसंतराव नाईक व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून झाली. कमलेश घुमरे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. उपस्थित कृषी अधिकारी, कृषी शास्त्रज्ञ, पंचायत समिती सभापती यांनी कृषिदिनाचे महत्त्व व विविध योजनांची माहिती दिली. प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये कृषी समिती स्थापन करणे, सरकारी कार्यालयात शेतकरी सन्मान, जागतिक बाजारपेठ, शेतकरी जीवनमान उंचावणे याविषयी माहिती दिली. त्यानंतर पीक स्पर्धा विजेत्यांना प्रमाणपत्रे वाटप करण्यात आले. त्यात ताराबाई तुवर व आनंदराव देशमुख यांना प्रथम पारितोषिक वितरण करण्यात आले. पंचायत समिती सभापती सुवर्णा देसाई, लकी गिल, भिकान शेळके उपस्थित होते.