शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
5
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
6
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
7
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
8
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
9
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
10
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
11
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
12
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
13
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
14
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
15
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
16
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
17
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
18
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
19
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
20
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी

ग्रामीण भागात पुणे, मुंबईच्या नागरिकांचे लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:16 IST

ग्रामीण भागातील लोकसंख्या पाहता, प्राधान्याने ४५ ते ६० वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण करण्यात यावे, अशी सूचना जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब ...

ग्रामीण भागातील लोकसंख्या पाहता, प्राधान्याने ४५ ते ६० वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण करण्यात यावे, अशी सूचना जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांनी केली. ग्रामीण भागात लसीकरणासाठी होत असलेल्या गर्दीवर कोणाचेच नियंत्रण नसून, एकीकडे कडक निर्बंध लादले जात असताना दुसरीकडे लसीकरण केंद्रावर होणारी गर्दी पाहता आरोग्य यंत्रणेचे कोणतेही व्यवस्थापन नसल्याचा आरोपही करण्यात आला.

चौकट===

अधिकाऱ्यांचे अज्ञान उघड

या बैठकीत आमदार राहुल ढिकले यांनी लसीच्या एका डोसमध्ये किती लसीकरण केले जाते, असा प्रश्न विचारला असता, लसीकरणाचे प्रमुख असलेल्या अधिकाऱ्याला त्याचे नीट उत्तर देता आले नाही. अगोदर पन्नास लस दिले जाते, असे त्यांनी सांगितल्यावर त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली. कोव्हॅक्सिन व कोविशिल्ड या दोन लसीच्या डोसमध्ये प्रत्येकी किती लसीकरण होते. याबाबत पुरेशी माहिती अधिकारी यावेळी देऊ शकले नाहीत.