शहरं
Join us  
Trending Stories
1
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
2
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
3
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
4
प्लेऑफ्सआधी RCB ची मोठी चाल! रोहित, शुबमनवर भारी पडलेल्या झिम्बाब्वेच्या गड्यावर खेळला डाव
5
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
6
IPL 2025: एकच नंबर..!! प्रिती झिंटा स्वत: जाऊन वैभव सूर्यवंशीला भेटली, केलं खास कौतुक (Video)
7
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
8
आठवड्यातून नेमका किती वेळा रेफ्रिजरेटर बंद करावा, कशामुळे होऊ शकतो लवकर खराब?
9
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
10
चाळीशी ओलांडली तरी मुक्ता बर्वे का आहे सिंगल? या विवाहित दिग्दर्शकावर होतं अभिनेत्रीचं क्रश
11
"बाई आणि बाटली..." शरद पोंक्षेंकडून मुलाला दोन महत्त्वाचे सल्ले, म्हणाले "नाहीतर करिअरची वाट"
12
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
13
भारताचा संघ Asia Cup 2025 मध्ये सहभागी होणार? BCCI ने दिली महत्त्वाची ताजी अपडेट
14
Shrikant Shinde On Rahul Gandhi: 'राहुल गांधींना देशभक्तीपेक्षा राजकारणात रस' श्रीकांत शिंदेंचा टोला
15
"मला आतापर्यंत भेटलेला सर्वात मेहनती भारतीय"; दिव्यांग रिक्षा चालकाला पाहून व्लॉगर भावुक
16
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
17
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
18
बाजारात चढ-उतार! इन्फोसिससह 'हे' शेअर्स घसरले; तुमच्या पोर्टफोलिओवर काय परिणाम?
19
Mumbai: नाल्यात अडकलेल्या मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
20
"त्यांनी माझं पॅकअप केलं होतं..", आमिर खानमुळे 'तारक मेहता...' फेम अभिनेत्याची गेली नोकरी

रब्बीसाठी यंदा दोन आवर्तने

By admin | Updated: December 26, 2016 01:47 IST

बागलाण : हरणबारी, केळझरमधून पहिले आवर्तन सोडले

 सटाणा : बागलाण तालुक्यातील हरणबारी व केळझर या दोन्ही मध्यम प्रकल्पांचे जलनियोजन करण्यात आले आहे. यंदा या दोन्ही धरणांमधून रब्बी पिकासाठी पाण्याची दोन आवर्तने देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार पहिले आवर्तन मोसम व आरम नदीपात्रात सोडण्यात आल्याने रब्बीच्या पेरण्यांना आता वेग आला आहे.हरणबारी व केळझर अशी दोन मध्यम प्रकल्प तालुक्याची तहान भागवितात. या दोन्ही प्रकल्पांची क्षमता अनुक्रमे 1११६६ व ५७२ दशलक्ष घनफूट इतकी साठवण क्षमता असून, यंदा दोन्ही धरणे तुडुंब भरून नद्याही अनेक वर्षांनंतर दीर्घकाळ म्हणजे एक ते दीड महिना दुथडी भरून वाहिल्या. यंदा तालुक्यात समाधानकारक पाऊस झाल्यामुळे साहजिकच रब्बीच्या आशा पल्लवित झाल्या. शेतकऱ्यांनी यंदा रब्बीसाठी पाण्याची तीन आवर्तने देण्याची मागणी केली होती. त्यानुसार जलसंपदा विभागाने जलनियोजनासाठी बैठक घेण्यात आली. या बैठकीत दोन्ही धरणांमधून शेतीसाठी दोन आवर्तने देण्याचा निर्णय घेण्यात आला. हरणबारी धरणामधून ११६६ दशलक्ष घनफूट उपलब्ध पाणीसाठ्यापैकी ६०० दशलक्ष घनफूट पाणी, तर केळझरमधून ५७२ पैकी ३६० दशलक्ष घनफूट पाणीसाठा रब्बीसाठी आरक्षित करण्याचा निर्णय घेतला आहे. जलसंपदा विभागाच्या निर्णयानुसार हरणबारीमधून ३०० तर केळझरमधून १६० दलघफू पाणी रब्बीला पहिले आवर्तन म्हणून सोडण्यात आले आहे.