शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
2
Operation Sindoor: पाकिस्तानच्या आण्विक सुविधा केंद्रामधून किरणोत्सर्ग झालाय का, IAEA ने काय सांगितले?
3
Boycott Turkey: एकनाथ शिंदेंनी भारतीय व्यापारी आणि पर्यटकांची थोपाटली पाठ, तुर्की-अझरबैजानला फटका!
4
पहलगामचा बदला; आता स्थानिक दहशतवादी भारतीय सैन्याच्या निशाण्यावर, आतापर्यंत 6 ठार
5
Viral Video : आईस्क्रीममध्ये सापडली पालीची शेपूट; व्हिडीओ पाहून तुम्हालाही किळस येईल
6
निफ्टीने ७ महिन्यांनंतर ओलांडला २५,००० चा टप्पा; डिफेन्समधील तेजी कायम, हे शेअर्स घसरले
7
IND vs ENG: तब्बल ५०५५ दिवसांनंतर टीम इंडियाच्या बाबतीत घडून येणार 'असा' योगायोग
8
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
9
'तो' वाद पिझ्झाच्या क्वालिटीवरून, मराठी न बोलण्यावरून नाही; महिलेने सांगितली खरी स्टोरी
10
उल्हासनगरात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! पत्नी व मुलीची हत्या करून पवन पाहुजा यांनी घेतला गळफास
11
Video - दहशतवाद्याच्या हातात बंदूक, चेहऱ्यावर भीती...; त्राल चकमकीचं ड्रोन फुटेज आलं समोर
12
WTC Finalच्या विजेत्याला मिळणार मोठ्ठी रक्कम, टीम इंडियाही मालामाल, पाकिस्तानला किती बक्षीस?
13
आमिर खान-राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र, महाराष्ट्राच्या 'या' सुपुत्रावर घेऊन येणार बायोपिक!
14
पाकिस्तानातून गाढवांची खरेदी का करतो भारताचा शेजारी देश? काय आहे चिनी कनेक्शन?
15
इंग्लंड दौऱ्याआधी टीम इंडियाचा कोच गौतम गंभीरने पत्नीसह घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन
16
सोशल मीडियावर लाईव्ह होती प्रसिद्ध इन्फ्लुएंसर, भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने आलेल्या इसमाने झाडल्या गोळ्या!
17
Swami Samartha: स्वामी कृपा व्हावी वाटत असेल तर त्यांना नावडणारी 'ही' गोष्ट ताबडतोब सोडा!
18
कहाणी १९६५ च्या युद्धाची! आदमपूर एअरबेसवर कब्जा करण्यासाठी उतरले ५५ पाकिस्तानी कमांडो, १२ ठार तर बाकी...
19
मुकेश अंबानी यांनी घेतली डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; आखाती देशात किती पसरलाय व्यवसाय?
20
IAS-IPS बनण्याची सूवर्णसंधी; UPSC ने जारी केले परीक्षांचे वेळापत्रक, जाणून घ्या संपूर्ण माहिती...

जिल्हाभरात चक्काजाममुळे वाहतूक ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2017 00:17 IST

नाशिक : राज्य सरकारने शेतकºयांना जाहीर केलेली कर्जमाफी फसवी असल्याचा आरोप करतानाच सरकारचा निषेध करण्यासाठी शेतकºयांनी सुकाणू समितीच्या नेतृत्वात सरकट कर्जमाफीची मागणी करीत जिल्हाभरात ठिकठिकाणी सोमवारी (दि.१४) चक्का जाम आंदोलन केले. नाशिक-पुणे महामार्गावर पळसे येथे तसेच नाशिक-त्र्यंबकेश्वर महामार्गावर महिरावणी येथे हजारो शेतकºयांनी रस्त्यावर उतरून वाहतूक अडविल्याने सुमारे दोन तास वाहतूक ठप्प झाली होती.

महिरावणीत जनावरे रस्त्यावर: पुणे-नाशिक, त्र्यंबकेश्वर रस्त्यावर आंदोलननाशिक : राज्य सरकारने शेतकºयांना जाहीर केलेली कर्जमाफी फसवी असल्याचा आरोप करतानाच सरकारचा निषेध करण्यासाठी शेतकºयांनी सुकाणू समितीच्या नेतृत्वात सरकट कर्जमाफीची मागणी करीत जिल्हाभरात ठिकठिकाणी सोमवारी (दि.१४) चक्का जाम आंदोलन केले. नाशिक-पुणे महामार्गावर पळसे येथे तसेच नाशिक-त्र्यंबकेश्वर महामार्गावर महिरावणी येथे हजारो शेतकºयांनी रस्त्यावर उतरून वाहतूक अडविल्याने सुमारे दोन तास वाहतूक ठप्प झाली होती. जिल्हाभरातील शेतकºयांनी ‘एकच नारा, सातबारा कोरा’, नरेंद्र मोदी, शेतकरी विरोधी अशा घोषणा देत सरकारचा निषेध करत शेतकºयांनी सरसकट कर्जमाफीची मागणी केली. नाशिक जिल्ह्णातील त्र्यंबकेश्वररोड, पळसे, चांदोरी, येवला, दिंडोरी, घोटी, सुरगाणा, पेठ, मनमाड, चांदवड, नांदगाव आदि ठिकाणी शेतकºयांनी रास्ता रोकोे करून आंदोलन केले. महिरावणी येथे सकाळी १२ वाजता सुमारे तीनशे ते चारशे शेतकºयांनी अचानक जमा होऊन रास्ता रोको केला. हळूहळू शेतकºयांची संख्या वाढत जाऊन नाशिक-त्र्यंबकेश्वर महामार्गावर हजारो शेतकरी उतरले. यावेळी शेतकरी सुकाणू समितीचे सदस्य कैलास खांडबहाले यांच्यासह डॉ. डी. एल. कराड, हंसराज वडघुले, दत्तू ढगे, गणपत खांडबहाले, पुरुषोत्तम कडलग, माधुरी भदाणे आदिंसह परिसरातील गावांतील तरुण, वृद्ध व महिला शेतकºयांनीही आंदोलनात मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. नाशिक रोड भागातील पळसे येथील शेतकºयांनी नाशिक-पुणे महामार्ग रोखला. त्यामुळे दोन्ही महामार्गांवर वाहतूक ठप्प झाली होती. त्याचप्रमाणे जिल्ह्णातील वेगवेगळ्या राज्य महामार्गावरही वाहतूक विस्कळीत झाली. यावेळी संतप्त शेतकºयांनी राज्य सरकार व केंद्र सरकारच्या निषेधार्थ घोेषणाबाजी करताना टॅÑक्टर, बैलगाड्या व गोठ्यातील जनावरे रस्त्यावर आणून आंदोलन केले. या प्रकारामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. दोन्हीही बाजूस वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.शेतकºयांना निकषांसह कर्जमाफीचे आश्वासन देऊन राज्य सरकारने शेतकºयांची दिशाभूल केल्याचा आरोप शेतकºयांच्या सुकाणू समितीने केला असून, सरकारच्या या वेळकाढू धोरणाचा निषेध करण्यासाठी सुकाणू समितीने किसान क्रांती मोर्चाच्या माध्यमातून सोमवारी (दि. १४) राज्यव्यापी चक्का जाम आंदोलन केले. यानंतरही सरकारने शेतकºयांच्या मागण्यांवर ठोस निर्णय न घेतल्यास पालकमंत्र्यांना स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण करू दिले जाणार नाही, असा इशाराही सुकाणू समितीने दिला आहे.शेतकºयांच्या मागण्याशेतकºयांना सरसकट संपूर्ण कर्जमुक्ती मिळावी.स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात.शेतकºयांना वृद्धापकाळी तीन हजार रुपये पेन्शन मिळावी.ठिबक सिंचनला शंभर टक्के अनुदान मिळावे.शेतकºयांचे संपूर्ण वीज बिल माफ करावे.शेतीला कायमस्वरूपी मोफत वीज द्यावी.शेतीमालाला उत्पादन खर्चापेक्षा ५० टक्के अधिक हमीभाव मिळावा.गायीच्या दूधाला ५० तर म्हशीच्या दूधाला ६५ रुपये हमीभाव मिळावा.पीकविम्याची रक्कम शासनाने भरावी.समृद्धी महामार्गासाठी पिकाऊ, बागायती जमीन घेऊ नये.