शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
6
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
7
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
8
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
9
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
10
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
11
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
12
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
13
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
14
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
15
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
16
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
17
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
18
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
19
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
20
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज

वाहतूक कोंडीची समस्या वाढली

By admin | Updated: November 9, 2014 01:04 IST

वाहतूक कोंडीची समस्या वाढली

नाशिक : अशोकस्तंभ ते रविवार पेठ कॉँक्रिटीकरणास सुरुवात झाल्यानंतर येथील वाहतूक कोंडीची समस्या वाढली तर आहेच; परंतु कॉँक्रिटीकरणानंतरही ती सुटेल किंवा नाही हे सांगता येत नाही. त्यातच आधी रुंदीकरण आणि मग काँक्रिटीकरण असे केल्यास काही प्रमाणात वाहतूक सुसह्य होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर या विषय स्थानिक नागरिक आणि व्यापाऱ्यांचे मत जाणून घेण्यासाठी सोमवारी संबंधितांची बैठक पालिकेने बोलावली आहे. त्यात हा निर्णय होणार आहे.अशोकस्तंभ ते रविवार कारंजा दरम्यान कॉँक्रिटीकरणाचे काम सध्या सुरू आहे. कामाला सुरुवात होऊन अवघे काही दिवस झाले आहेत; परंतु प्रारंभीच इतक्या समस्या जाणवत आहे की, हे सदरचे काम पूर्ण होईपर्यंत म्हणजे किमान तीन ते चार महिन्यांचा कालावधी लागणार असून, तोपर्यंत वाहतुकीचे काय होणार या कल्पनांनीच नागरिक अस्वस्थ होत आहेत. अशोकस्तंभ ते रविवार कारंजा अंतर फारसे नसले तरी नाशिक शहराकडून पंचवटीकडे जाण्यासाठी हा महत्त्वाचा मार्ग आहे. बसगाड्या तसेच अन्य वाहनांच्या गर्दीमुळे हा एकेरी मार्ग असतानाही कोंडी होते. त्यातच ही घाऊक बाजारपेठ असल्यानेदेखील अनेक समस्या निर्माण होतात.