शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
3
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
4
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
5
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
6
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
7
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
8
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
9
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
10
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
11
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
12
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
13
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
14
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
15
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
16
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
17
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
18
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
19
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
20
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."

टमाटा फेकला रस्त्यावर...

By admin | Updated: September 24, 2016 00:26 IST

भाताचे नुकसान होण्याची भीती

पिंपळगाव बसवंत : येथील बाजार समितीत शुक्रवारी टमाट्याला किलोमागे केवळ दोन रुपयाचा भाव मिळाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी टमाटा रस्त्यावरच फेकून दिला. उत्पादन खर्च अन् भाड्याचे व मजुरीचेही पैसे मिळाले नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. प्रति २० किलोला अवघे २० रु पये भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांवर कांद्यापाठोपाठ आता मोठे संकट उभे राहिले आहे. टमाट्याच्या एक एकर लागवडीसाठी नऊ हजार रुपयांचे बियाणे, रासायनिक खते, एक क्विंटल तार, बांबू, झाडे, औषधे फवारणी, बांधण्यासाठी सुतळी, मजुरी असा एकंदरीत नव्वद हजार रुपयांचा जवळपास सर्व खर्च येतो. हातात काहीच मिळाले नसल्याने शेतकरी संताप व्यक्त करीत आहेत.(वार्ताहर)घोटी : गेल्या दोन वर्षांपासून पाण्याअभावी नुकसान होणाऱ्या भात पिकाला ऐन कापणीच्या वेळी होत असलेल्या अवकाळी पावसामुळे फटका बसण्याची भीती व्यक्त होत आहे. यावर्षी समाधानकारक पाऊस होऊनही परतीच्या पावसात ओंब्यावर आलेले भातपीक नुकसानीच्या संकटात सापडले असल्याने शेतकरी भयभीत झाले आहेत.गेल्या काही वर्षांपासून इगतपुरी तालुक्यात समाधानकारक पाऊन होत नसल्याने कधी लागवडीच्या वेळी पावसाची प्रतीक्षा तर कधी खते मारण्यासाठी वाट पाहावी लागत होती. भाताची लागवड करण्यासाठी आणि भातपिके जगविण्यासाठी विहिरीतून, नदीनाल्यांमधून इंजिनाच्या साहाय्याने पाणी भरून भातपीक जगवत होते.ऐन बहरात आलेल्या भातावर निसर्ग अवकृपा करीत अवकाळीच्या रूपाने मोठे नुकसान करीत आहे. मात्र यावर्षी सर्वत्र समाधानकारक पाऊस झाल्याने भाताची लागवड सुलभपणे झाली आहे. पावसाच्या सातत्य मुळे भात पिके हि तालुक्यात उत्तम आली आहेत.यातील हाळी समजल्या जाणार्या भाताला ओंब्या येण्यास सुरु वात झाली आहे.मात्र तरीही पावसाने उसंत न घेतल्याने पिकावर आलेल्या या भात पिकाला हा पाऊस हानिकारक समजला जातो.यामुळे परतीचा पाऊस तालुक्यातील शेतकर्यांना डोकेदुखी देणारा ठरणार आहे.यामुळे शेतकर्यांनी नुकसानीची धास्ती घेतली आहे.----------------कशी होते नुकसानअंत्यंत अल्प दिवसात व मुबलक उत्पन्न असणारे हळी वाणाचे पीक तालुक्यातील माळराणावर मोठ्या प्रमाणात घेतले जाते.या वाणाला कमी पावसाची आण िपाण्याची आवश्यकता असते.सद्या हे पीक ओंब्यावर आले आहे.या ओंब्या कोवळ्या असल्याने यात पाणी शिरले तर आतील तांदूळ पपरिपक्व होत नाही.परिणामी पीक नष्ट होऊन उत्पादनात लक्षणीय घट होते.याकरिता पावसाने काही दिवस उसंत देणे आवश्यक असते.