शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rains: मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
इराणनंतर लागणार पाकिस्तानचा नंबर...! इस्रायल हल्ल्यानंतर काय म्हणाले पाकिस्तानी 'एक्सपर्ट्स'? बसलीय RAW ची दहशत
3
मुंबईतील प्रतिष्ठित कॉलेजमध्ये विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू, कुटुंबीयांचा गंभीर आरोप
4
इराणसाठी इस्लामिक देश बनले काळ, अमेरिकेने रचला चक्रव्यूह; ४० हजार जवान अलर्टवर
5
IND vs ENG : आम्ही बुमराहला घाबरत नाही! तो सर्वोत्तम गोलंदाज असला तरी... मॅच आधी काय म्हणाला बेन स्टोक्स?
6
यम' समोरून फक्त बघूनच गेले! बोलेरो गाडी हवेत ४ वेळा पलटी झाली; पाहा व्हायरल व्हिडीओ
7
IND vs ENG: पहिल्यांदाच कसोटी कर्णधार म्हणून खेळणाऱ्या शुबमन गिलला रवी शास्त्रींचा मोलाचा सल्ला, म्हणाले...
8
'देशात लवकरच इंग्रजीत बोलणाऱ्यांना लाज वाटायला लागेल'; अमित शाह यांचे विधान, काय म्हणाले?
9
इराणचे सर्वेसर्वा खामेनेई मुळचे भारतातील...; पणजोबा इराणला गेले, वडिलांनी क्रांती घडविली अन्...
10
अमेरिकेच्या एन्ट्रीची शक्यता! इराण-इस्रायल युद्धाने जगाची चिंता वाढवली, पेट्रोल-डिझेल महागणार?
11
सोन्याची झळाळी झाली कमी; चांदी एका झटक्यात ₹२०६९ नं स्वस्त, पाहा काय आहेत नवे दर
12
इस्रायलविरोधात एकही मुस्लिम देश इराणच्या बाजूने नाही; आता खमेनी सरकारपुढे कोणता मार्ग?
13
ज्येष्ठ योगिनी एकादशी: ‘असे’ करा व्रतपूजन, समस्यांतून व्हाल मुक्त; अपार यश-प्रगती लाभेल!
14
४० जणांच्या जमावाकडून घरावर हल्ला, दगडविटांचा केला वर्षाव, महिला, लहान मुले कुणालाच सोडलं नाही  
15
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
16
इराणच्या हल्ल्यात इस्त्रायली एअर डिफेन्स फेल; मित्राची झाली आठवण, भारताला आला कॉल, आता...
17
जगाला हादरवणारी बातमी! इराणने इस्रायलचा शेअर बाजार उडवला; तुमच्या गुंतवणुकीवर काय परिणाम होणार?
18
Rain Update: रायगडमधील तीन नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी, तीन पर्यटन ठिकाणी जाण्यास बंदी
19
...तर अमेरिका किम जोंग उन यांच्या देशावर अणुबॉम्ब टाकेल; यांनी केला मोठा दावा
20
₹८,००० कोटींची गुंतवणूक... अंबानींनी केली Coca-Cola आणि Pepsi ला टक्कर देण्याची तयारी; काय आहे प्लान?

तीन दिवसांत द्राक्षांचे भाव ५० टक्क्यांनी कोसळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:16 IST

पाउस पडल्याने व्यापाऱ्यांना द्राक्ष माल पोहोचण्याची शाश्वती वाटत नाही यामुळे अनेक व्यापारी द्राक्ष बागांकडे फिरकतच नसल्याचे सध्याचे चित्र आहे. ...

पाउस पडल्याने व्यापाऱ्यांना द्राक्ष माल पोहोचण्याची शाश्वती वाटत नाही यामुळे अनेक व्यापारी द्राक्ष बागांकडे फिरकतच नसल्याचे सध्याचे चित्र आहे. थॉमसन सारखा माल किमान थोडाफार तग धरु शकतो पण काळी आणि परपल ही द्राक्ष पाऊस पडल्यानंतर लगेचच खराब होउ लागतात यामुळे अनेक शेतकरी व्यापाऱ्यांना माल घेउन जाण्याची घाई करत असल्याने तीन दिवसांत भाव ४० ते ५० टक्क्यांनी कमी झाले आहेत.

कोट -

माझा एक एकर द्राक्ष बाग आहे. वर्षभरात बागासाठी दीड ते पावनेदोन लाख रुपये खर्च झाला आहे. बाग चांगला बहरला होता किमान ६० ते ७० क्विंटल उत्पादनाची अपेक्षा होती पण पाऊस पडला आणि निम्मा माल खराब झाला आहे. व्यापाऱ्याने २० क्विंटल माल चक्क फेकुन दिला आहे. अजुनही किती नुकसान होईल याचा अंदाज नाही -हिरामन ढिकले, द्राक्ष उत्पादक , पिंप्री सयद

चौकट-

परपल , काळी द्राक्षांना अधिक धोका

जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यंनी परपल आणि काळी या द्राक्षांची लागवड केलेली आहे. या द्राक्षांना भाव चांगला मिळत असला तरी पावसामुळे त्यांचेही भाव उतरले आहेत. पाऊस पडल्यानंतर ही द्राक्ष लगेच कोमेजतात यामुळे माल बाजारापयंत पोहोचेल की नाही याची व्यापाऱ्यांना शाश्वती नसल्याने हा माल अगदीच कमी भावाने खरेदी केला जात आहे.

===Photopath===

230221\23nsk_41_23022021_13.jpg

===Caption===

व्यापाऱ्याने फेकलेला माल शेतकऱ्यांना स्वत विकावा लागत आहे