शहरं
Join us  
Trending Stories
1
Pooja Khedkar Mother: नवी मुंबईतून ट्रक चालकाचं अपहरण, पुण्यातील घरात ठेवले डांबून; पूजा खेडकरच्या आईचा प्रताप
2
यह नया भारत है..., टीम इंडियाने पाकिस्तानला नमवल्यानंतर भाजपाने विरोधकांना डिवचले  
3
रशिया युक्रेन युद्ध संपूर्ण युरोपात पसरणार, NATO देशांचं सैन्य सज्ज; झेलेन्स्कींचा जगाला मोठा इशारा
4
हृदयद्रावक! BMW ने घेतला भारत सरकारच्या मोठ्या अधिकाऱ्याचा जीव; नेमकं काय घडलं?
5
UPI Rule Change: आजपासून मोठा बदल, मोठा दिलासा; आता UPI मधून एका दिवसात करू शकता 'इतक्या' लाखांचं ट्रान्झॅक्शन
6
Navratri 2025: आई तुळजाभवानीची घोर मंचकी निद्रा प्रारंभ; आता दर्शन थेट घटस्थापनेला!
7
पुढील ३ तासांसाठी मुंबईला 'रेड अलर्ट'; विजांच्या कडकडाट अन् जोरदार वाऱ्यासह पावसाचा इशारा
8
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
9
Stock Markets Today: आठवड्याची सुस्त सुरुवात, ६० अंकांनी वधारला सेन्सेक्स; रियल्टी, मेटल शेअर्समध्ये खरेदी
10
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात केलेली ती चूक भोवणार? टीम इंडियावर कारवाई होणार?
11
PPF Investment: पती पत्नीसाठी डबल नफ्याची ट्रिक! टॅक्सही शून्य, व्याजही जास्त; कसा घ्याल फायदा?
12
युद्ध स्फोटक वळणावर, रशियन ड्रोन्स रोमानियात; युक्रेनचा रशियातील सर्वात मोठ्या तेल प्रकल्पावर भीषण हल्ला
13
राहुल गांधींवर आरोप करण्याऐवजी त्यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करा
14
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
15
४० हजार एन्ट्री फी, अख्खी रात्र 'Nude Party'; विना कपडे येणार होते २१ मुले-मुली, आयोजकांना अटक
16
ट्रम्प अन् निर्बंधांमुळे रशियन तेल मिळवण्यात भारताला अडचणी; जहाज कंपन्यांनी दिला नकार
17
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
18
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
19
‘एआय सायकोसिस’ ही स्थिती नेमकी काय आहे? Ai विचारांवर किंवा भावनांवर नियंत्रण ठेवत
20
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक

देणाऱ्याचे हात हजारो....

By admin | Updated: July 15, 2016 00:24 IST

निवृत्तिनाथ पालखी : दात्यांच्या अनमोल सहकार्याने ‘वारी’ सफल

मुकुंद बाविस्कर नाशिक‘मुखाने हरिनाम बोला, पायी हळूहळू चाला’, ज्ञानदेव तुकाराम निवृत्तिनाथ महाराज की जय’ अशा टाळ-मृदंगाच्या गजरात शेकडो मैलांचे अंतर पार करीत त्र्यंबकहून निघालेली संत निवृत्तिनाथ पालखी आणि त्यासोबतच्या दिंंड्या पंढरपूरनजीक दाखल झाल्या आहेत. संत निवृत्तिनाथांची मुख्य पालखी आणि त्यासोबत सुमारे ७० हजार वारकरी असलेला ३५ दिंड्यांचा हा ताफा दरकोस दर मुक्काम करीत विठूमाउलीच्या दर्शनासाठी झाला खरा, परंतु त्यासाठी केवळ वारकऱ्यांंचेच नव्हे तर दानशूरांचेही पालखी प्रवास यशस्वी करण्यात मोठे योगदान आहे.आषाढी एकादशीला त्र्यंबकेश्वरहून पंढरपूरला पालखी नेण्याची परंपरा साधारणत: १२५ वर्षांपासून म्हणजे ६ जुलै १८८५ पासून अव्याहतपणे सुरू आहे. पूर्वी हा प्रवास ३० दिवसांचा होता, आता २१ दिवसांचा असतो. अवघ्या तीन आठवड्यांत पंढरपूर गाठावे लागते. पुढे यात अनेक दिंड्या सामील होतात. वारकऱ्यांचा एवढा मोठा ताफा नेणे सोपे नसते. त्यांच्या भोजनापासून मुलभूत सुविधांपर्यंत अनेक प्रकारच्या सुविधा देणे आवश्यक असते. अर्थातच त्यासाठी विठूभक्त दानशूरांची भूमिका अत्यंत मोलाची असते. यासंबंधी माहिती देताना संत निवृत्तिनाथ पालखी ट्रस्टचे व्यवस्थापक पुंडलीकराव थेटे यांनी सांगितले की,वारकऱ्यांना सर्वप्रकारच्या सुविधा राज्यशासन जिल्हा परिषद, स्वंयसेवी संस्था व सेवाभावी सदभक्तांकडून प्राप्त झाल्याने ही पदयात्रा अत्यंत सफल झाली आहे. विशेष म्हणजे अनेक दानशूर भाविकांनी वारकऱ्यासाठी पाणी, शिधा, औषधी, उबदाार कपडे आदि सााहित्य पुरवून आपले नाव जाहीर केले नाही. त्यामुळे कोणत्या दिंडीसाठी कुठून मदत झाली हे निश्चित सांगता येणार नाही, परंतु मदतीचे हजारो हात पुढे आल्यानेच २४ मुक्कामात सुमारे ३५५ कि.मी.च्या मार्गात कुठेही गैरसोय झाली नाही, असेही ते म्हणाले.