शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
टेस्टमधील खतरनाक स्पेल! स्टार्कनं १५ चेंडूत २ धावा खर्च करत साधला ५ विकेट्सचा विश्वविक्रमी डाव
5
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
6
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
7
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
8
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
9
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
10
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
11
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
12
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
13
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
14
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
15
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
16
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
17
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
18
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
19
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
20
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग

आॅक्टोबर हीटच्या तडाख्याने शहर-तालुक्यातील तपमान वाढले

By admin | Updated: October 8, 2014 01:13 IST

आॅक्टोबर हीटच्या तडाख्याने शहर-तालुक्यातील तपमान वाढले

संगमेश्वर : आॅक्टोबर हीटच्या तडाख्याने शहर-तालुक्यातील तपमान वाढले असताना विजेच्या भारनियमनामुळे ग्रामीण जनतेसोबत शहरातील नागरिक हैराण झाले आहेत. भारनियमनामुळे शेतपिकांना पाणी देण्यास अडचणी निर्माण होऊन कांदा, डाळिंबाला त्याचा फटका बसत आहे.गेल्या आठ-दहा दिवसांपासून मालेगाव परिसरात उष्णतेचे प्रमाण वाढले आहे. तपमानाचा आकडा ३५ अंश सेल्सिअसच्या आसपास आहे. त्यामुळे शहर-तालुक्यातील जनता हैराण झाले आहेत. महिला वर्गाकडून उन्हापासून बचाव करण्यासाठी स्कार्फ, गॉगलचा वापर केला जात आहे. विद्यार्थी-कष्टकरी वर्गास टोपी-हातरूमालचा आधार घ्यावा लागत आहे. उष्णता मोठ्या प्रमाणावर वाढून उकाडा जाणवत असल्यामुळे पंखे, कुलर, वातानुकूलित यंत्रांचा वापर वाढला आहे. त्याशिवाय घरे, दुकान, कार्यालयात कामकाज करणे अशक्य झाले आहे. त्यातच विजेच्या भारनियमनाने नागरिकांच्या त्रासात भरच पडली आहे. थंडपेयांना पुन्हा मागणी वाढली आहे. पावसाळ्यानंतर हीट आणि वातावरणातील बदलामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तापाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. वाढीव उष्णतेमुळे कांदा-डाळिंबाच्या पिकाला त्याचा तडाखा बसला आहे. आधीच कांदा, डाळिंबाचे भाव पडल्याने शेतकरीवर्ग आॅक्टोबर हीट-विजेचे भारनियमन व परिणामी पाणीटंचाई यामुळे परिस्थितीशी झुंज देत आहे. (वार्ताहर)