शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

तारु खेडले गवळी वस्ती रस्ता पाण्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2020 18:34 IST

सायखेडा : निफाड तालुक्यातील तारखेडले गावातील गवळी वस्ती रस्त्याची दुरवस्था झाली आहे. पावसामुळे रस्त्यावर अक्षरश: तळे साचल्याने नागरिकांना पाण्यातून वाट काढावी लागत आहे. हा रस्ता तत्काळ दुरु स्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

ठळक मुद्देनागरिकांची गैरसोय : दुरु स्ती करण्याची मागणी

सायखेडा : निफाड तालुक्यातील तारखेडले गावातील गवळी वस्ती रस्त्याची दुरवस्था झाली आहे. पावसामुळे रस्त्यावर अक्षरश: तळे साचल्याने नागरिकांना पाण्यातून वाट काढावी लागत आहे. हा रस्ता तत्काळ दुरु स्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.रस्त्याने प्रवास करणे म्हणजे शारीरिक व्याधीला आमंत्रण देण्यासारखे आहे. रस्ते दुरु स्तीसाठी वारंवार निवेदन देऊन, मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष होत आहे. सदर रस्ता ग्रामस्थांच्या दळणवळणच्या दृष्टीने फार महत्वाचा आहे. तसेच तारखेडले या परिसरात बिबट्याची दहशत आहे. आतापर्यंत गावात दोन लहान मुलींचे मृत्यू बिबट्याच्या हल्यात झाले आहेत. त्यामुळे हा रस्ता दुरु स्त होणे आवश्यक आहे.म्हाळसाकोरे आठवडे उपबाजार, जिल्हा बँक, प्राथमिक आरोग्य केंद्र, शाळा, कॉलेज अशा सर्वच कामासाठी परिसरातील ग्रामस्थांना या रस्त्यावरून ये-जा करावी लागते, मात्र या रस्त्याची दुरवस्था पाहून नागरिक वैतागले आहेत. त्यामुळे रस्ता तत्काळ दुरु स्ती करण्याची मागणी होत आहे.मी गेली दोन वर्ष या रस्त्याच्या दुरु स्तीसाठी जि. प. नाशिक व स्थानिक प्रशासन बरोबर पाठपुरावा करत आहे, परंतु अद्याप त्यावर कार्यवाही करण्यात आली नाही व लक्ष देण्यात आले नाही. तसेच या रस्त्याचा पाणंद रस्ते मध्ये ही समावेश केला होता परंतु त्याला निधी देण्यात आला नाही.- प्रशांत गवळी, तारु खेडले. 

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाTravel Tipsट्रॅव्हल टिप्स