शहरं
Join us  
Trending Stories
1
"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले
2
'त्यावेळी जे घडले, ते अत्यंत चुकीचे होते', 1984 च्या शीख दंगलींबाबत राहुल गांधींचे मोठे विधान
3
आधी गुंगीचं औषध दिलं मग डोक्यात दगड घातला; सांगलीत आई-बहिणीकडून तरुणाचा खून, मग...
4
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
5
स्मरण दिन: शंकर महाराजांचे ‘मालक’ स्वामी समर्थ; गुरु-शिष्याचे नाते अद्भूत, कशी झाली भेट?
6
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
7
डोक्यात कुऱ्हाडीचा दांडा घालून बापाने केला मुलाचा खून, माजलगावमधील धक्कादायक घटना
8
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
9
१५० वर्षांचे आयुष्य, चमत्कारिक वागण्यातील गूढ; धनकवडीचा अवलिया योगी सद्गुरु शंकर महाराज
10
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
11
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
13
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
14
Raid 2: रितेश देशमुख-अजय देवगणच्या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, ३ दिवसांत किती कमावले?
15
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आढळले ५४ बिबटे; एक बिबट्या ९ किमी अंतर पार करून वसईत पोहचला
16
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
17
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
18
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
19
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
20
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द

दोन शेतकऱ्यांच्या आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 00:33 IST

नाशिक : दोन दिवसांत दोन तरुण शेतकºयांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली. या वर्षामध्ये आत्तापावेतो आत्महत्या करणाºया शेतकºयांची संख्या २७ झाली आहे.

ठळक मुद्दे शिंदे येथील पुरुषोत्तम रघुनाथ आडचेचाडे येथील संदीप त्र्यंबक पेनमहाले गेल्या वर्षी एप्रिल महिनाअखेर २७ शेतकºयांनी आत्महत्या केल्या

नाशिक : दोन दिवसांत दोन तरुण शेतकºयांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली. या वर्षामध्ये आत्तापावेतो आत्महत्या करणाºया शेतकºयांची संख्या २७ झाली आहे.जिल्ह्यात जानेवारीपासून शेतकरी आत्महत्येच्या घटना घडत आहेत त्यात खंड पडलेला नाही. दोन दिवसांपूर्वी तालुक्यातील शिंदे येथील पुरुषोत्तम रघुनाथ आडचे (३५) या शेतकºयाने गळफास घेऊन आत्महत्या केली, तर दिंडोरी तालुक्यातील चाडे येथील संदीप त्र्यंबक पेनमहाले (२६) या शेतकºयाने गुरुवारी रात्री विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. शुक्रवारी सकाळी त्याचे प्रेत आढळून आले. या दोन्ही शेतकºयांच्या वडिलांच्या नावे शेतजमीन असून, ते सामायिक खातेदार आहेत. या आत्महत्येची कारणे स्पष्ट होऊ शकली नसली तरी, कर्जबाजारीपणाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. चालू महिन्यात जिल्ह्णात आजवर ४, तर जानेवारीपासून २७ शेतकºयांनी आत्महत्या केली आहे. गेल्या वर्षी एप्रिल महिनाअखेर २७ शेतकºयांनी आत्महत्या केल्या होत्या.