शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
3
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
4
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
5
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
6
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
7
...तर तलवारीचा डौलही राहील आणि शानही !
8
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
9
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
10
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
11
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
12
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
14
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
15
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
16
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
17
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
18
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
19
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
20
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...

कर्जाला कंटाळून शेतकºयाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2017 00:10 IST

राजापूर : येवला तालुक्यातील राजापूर येथील तुकाराम देवराम अलगट (४५) या शेतकºयाने कर्जाला कंटाळून राहत्या घरी आत्महत्या केल्याची घटना घडली.

ठळक मुद्देतुकाराम देवराम अलगट या शेतकºयाने कर्जाला कंटाळून आत्महत्यातुकाराम अलगट हे अल्पभूधारक शेतकरी

राजापूर : येवला तालुक्यातील राजापूर येथील तुकाराम देवराम अलगट (४५) या शेतकºयाने कर्जाला कंटाळून राहत्या घरी आत्महत्या केल्याची घटना घडली.तुकाराम अलगट हे अल्पभूधारक शेतकरी असून पाच ते सात वर्षापासून कर्जामुळे हैराण झाला होते. दरवर्षी शेतीच्या उत्पादनात घट होत असल्याने मुलाचे शिक्षण, घर संसार या अडचणींमुळे तुकाराम अलगट चिंतेत असायचे. त्यांच्यावर बॅँक आॅफ महाराष्ट्रचे एक लाख कर्ज व राजापूर विकास सोसायटीचे ५४ हजारांचे कर्ज होते. या कर्जाची परतफेड वेळेवर होत नसल्याने त्यांनी राहत्या घरी गळफास घेऊन बुधवारी रात्री आत्महत्या केली. या घटनेची येवला तालुका पोलीस स्टेशनमध्ये नोंद करण्यात आली आहे. शवविच्छेदन करण्यात येवून शव नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले. शोकाकुल वातावरणात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. पूढील तपास सपोनि देविदास पाटील करित आहे.