शहरं
Join us  
Trending Stories
1
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
2
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
3
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
4
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
5
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
6
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
7
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
8
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
9
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
10
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
11
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
12
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
13
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
14
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
15
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
16
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
17
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
18
क्रिश का गाना सुनेगा..? अचानक २० वर्षांनी रंगली तुफान चर्चा, 'ले बेटा' वाला Video Viral
19
श्रीमंत व्हायचंय? 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाचा गुंतवणुकीचा नवा 'मंत्र', चांदी विषयी केलं मोठं भाकित
20
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थी विनापरीक्षा पास होणार, मूल्यांकन कसे करणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : कोरोना-१९ आजाराचा वाढता संसर्ग लक्षात घेत पाहिली ते आठवी आणि नववी व अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नाशिक : कोरोना-१९ आजाराचा वाढता संसर्ग लक्षात घेत पाहिली ते आठवी आणि नववी व अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून राज्य सरकारणे या वर्गाच्या परीक्षा रद्द केल्या असून, आरटीई कायद्यानुसार उत्तीर्ण असा शेरा देऊन गुणपत्रक तयार करण्याच्या सूचना शाळांना केल्या आहेत. ही प्रक्रिया पाहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मात्र ज्या विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापन झालेले नाही त्यांच्यासाठी शक्य असली तरी नववी व अकरावीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यांकन व गुणपत्रक कसे तयार करणार यासंदर्भात शिक्षकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

महाराष्ट्र राज्य शैक्षणिक व संशोधन परिषद यांनी परिपत्रक काढून मूल्यमापन कसे करावे? याबाबत मार्गदर्शन केलेले आहे. त्यानुसार ज्या शाळांनी आकारिक मूल्यमापन (अंतर्गत चाचणी व तोंडीपरीक्षा) करून गुणदान केलेले आहे. त्यांनी आकारिक मूल्यमापनाच्या गुणानुसार विद्यार्थ्यांचे गुणपत्रक तयार करावे? तसेच पहिली ते आठवीच्या ज्या शाळांनी आकारिक मूल्यमापनदेखील केलेले नाही अशा विद्यार्थ्यांच्या गुणपत्रकावर आरटीई कलम १६ नुसार पुढील वर्गात वर्गोन्नोत असा शेरा द्यावा, असे सूचित केलेले आहे. त्याचप्रमाणे नववी अकरावीच्या विद्यार्थ्यांचे अंतर्गत गुणांच्या गुणदान कसे करावे? याचे मार्गदर्शन केलेले आहे. त्यानुसार गुणपत्रक तयार करावे? असे सूचित केलेले आहे. परंतु ज्या शाळांनी अंतर्गत मूल्यमापन केलेले नाही त्यांची गुणपत्रक तयार करण्याविषयी संभ्रमावस्था निर्माण झालेली आहे. कारण आरटीई कायदा आठवीपर्यंत लागू आहे. त्याचप्रमाणे कोणत्याही विद्यार्थ्यास नापास करू नये आणि पुनश्च नव्याने ऑनलाइन अथवा ऑफलाइन मूल्यमापन करू नये असे सूचित केलेले आहे. त्यामुळे अजूनच गोंधळ निर्माण झालेला आहे. नववी व अकरावी मूल्यामापनाबाबत ठोस निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा शिक्षकांनी व्यक्त केली आहे.

कोट

- ज्या शाळांनी नववी व अकरावीचेअंतर्गत मूल्यमापन केलेले नाही, त्यांना किमान २० गुणांचे व्हॉट्सॲप, ऑनलाइन मूल्यमापन करण्याची परवानगी दिल्यास त्याचे १०० गुणांमध्ये रूपांतर करता येईल किंवा सरसकट या वर्गाच्या विद्यार्थ्यांना आरटीईनुसार शेरा देऊन गुणपत्रक देण्याची परवानगी द्यावी म्हणजे मुख्याध्यापक शिक्षकांचा संभ्रम राहणार नाही.

- एस. बी. देशमुख, सचिव, नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघ

कोट -

नाशिक जिल्ह्यात शाळा जानेवारीत उशिरा सुरू झाल्या आणि मार्चमध्ये लगेच बंद करण्यात आल्या. या कालावधीत शिक्षकांना अध्यापनाबरोबर विद्यार्थ्यांची मानसिकता स्थिर करावी लागली. त्यामुळे अंतर्गत मूल्यमापन करता आले नाही. त्यामुळे मूल्यामापनाबाबत शिक्षण आणि विभागाने ठोस निर्णय घ्यावा.

-पी. के. धुळे, कार्याध्यक्ष, निफाड तालुका मुख्याध्यापक संघ

इन्फो -

मूल्यमापन करण्याची संधीच शाळांना मिळाली नाही.

शासनाने शाळा सुरू करताना केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार विद्यार्थांच्या जवळ जाऊ नये. वही, पेन, पेन्सिल इतर साहित्याची देवाण-घेवाण करू नये. स्वाध्याय वह्या जमा करू नये/कोणत्याही परीक्षा घेऊ नये असे सूचित केलेले होते, परिणामी बहुतेक शाळांनी फक्त अध्यापन केले. मूल्यमापन करण्याची संधीच शाळांना मिळाली नसल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे.