शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
4
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
5
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
6
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
7
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
8
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
9
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
10
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
11
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
12
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
13
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
14
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
15
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
16
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
17
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
18
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
19
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
20
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'

जिल्ह्यात वादळाने पडझड

By admin | Updated: May 15, 2017 23:50 IST

नाशिक : गेल्या दोन दिवसांपासून बदललेल्या वातावरणामुळे शनिवारी जिल्ह्णातील ग्रामीण भागात जोरदार वादळ होऊन अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : गेल्या दोन दिवसांपासून बदललेल्या वातावरणामुळे शनिवारी जिल्ह्णातील ग्रामीण भागात जोरदार वादळ होऊन अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली. या पडझडीचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहे. शनिवारी दुपारनंतर अचानक हवामानात बदल होऊन वादळी वाऱ्यासह पावसाने ग्रामीण भागात हजेरी लावली. कडकडाट करीत कोसळलेल्या विजेमुळे नाशिक व त्र्यंबकेश्वर या ठिकाणी दोघे जखमी झाले. नाशिक तालुक्यातील देवरगार येथील कैलास विष्णू मोंढे हा वीस वर्षीय तरुण गंभीर जखमी झाला, तर त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वाघेरे येथील पुंडलिक लक्ष्मण हसन हेदेखील वीज पडून जखमी झाले. मौजे नांदगाव कोहळी येथे वादळी वाऱ्याने पाच घरांचे पत्रे व झाप उडून गेले. इगतपुरी तालुक्यातील नाळुंगे येथे सहा घरांचे तसेच मौजे सामनेरे येथे मंदिर व शाळेचे नुकसान झाले आहे. जिल्हा प्रशासनाने या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश तलाठ्यांना दिले आहेत.