शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: अमृतसरमध्ये वीज पुरवठा पूर्ववत; अद्यापही रेड अलर्ट कायम
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

रेशन दुकानांचा राज्यव्यापी बंद यशस्वी

By admin | Updated: August 2, 2016 02:04 IST

सार्वजनिक वितरण व्यवस्था ठप्प

नाशिक : रेशन दुकानदारांच्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी रेशन व घासलेट विक्रेत्यांनी पुकारलेल्या बेमुदत राज्यव्यापी बंदमुळे सार्वजनिक वितरण व्यवस्था ठप्प झाली असून, जिल्ह्यातील सहा हजारांहून अधिक दुकानदारांनी या संपात सहभाग नोंदविल्याचा दावा संघटनेने केला आहे. तामिळनाडू राज्याप्रमाणे रेशन दुकानदाराला दरमहा ३० ते ३५ हजार रुपये पगार देण्यात यावा, घासलेट विक्रेत्यांचे पुनवर्सन करावे, दुकानदाराला धान्य हमाली व भाड्यासहीत दुकानपोच मिळावे, गाळाभाडे, लाईटबिल, स्टेशनरी खर्च याची तरतूद करण्यात यावी, दुकानदाराला शासकीय कामाची सक्ती करू नये, दुकानदाराला धान्य व किराणा माल विक्रीची अनुमती द्यावी, अशा विविध मागण्यांसाठी राज्यव्यापी बेमुदत दुकाने बंदची हाक संघटनेने दिली आहे. त्यानुसार सोमवारी एकही दुकानदाराने धान्याची उचल करण्यासाठी चलन भरले नाही, त्यामुळे एकही परमिट दिले गेले नाही. महिन्याच्या प्रारंभीच दुकाने बंद झाल्यामुळे विशेष करून ग्रामीण भागातील गोरगरिबांना फटका बसला आहे. नाशिक जिल्ह्यात २६०९ रेशन व ३९९८ घासलेट विक्रेते असून, या सर्वांनी बंदमध्ये सहभाग नोंदविल्याने संपूर्ण वितरण व्यवस्था ठप्प झाली आहे. या बंदला जिल्ह्यात शंभर टक्के प्रतिसाद मिळाल्याचा दावा संघटनेचे अध्यक्ष निवृत्ती कापसे यांनी केला आहे. (प्रतिनिधी)