शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

बंधाऱ्यातील गाळ काढण्यास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2016 23:44 IST

रास्ते सुरेगाव : साठवण क्षमता वाढणार; पिण्याच्या पाण्याची होणार सोय

 येवला : तालुक्यात दुष्काळी परिस्थिती सुधारण्याच्या उपाय योजनेचा भाग म्हणून शिवसेनेने कंबर कसली असून, ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ आणि पाणी साठवा, जमिनीत पाणी जिरले तरच आपल्याला भविष्य आहे हा दृष्टिकोन ठेवून रास्ते सुरेगाव येथील भागवत वस्तीलगत बंधाऱ्याचा गाळ काढण्याची सुरुवात रविवारी करण्यात आली.उद्घाटनप्रसंगी शिवसेनेचे संभाजीराजे पवार म्हणाले की, शेतकऱ्यांनी संपूर्णपणे आधुनिक पद्धतीने शेती करावी आणि उपलब्ध पाण्यात कोणते फायदेशीर पीक घेता येईल याचा अभ्यास करावा. तालुक्यात असणाऱ्या अन्य बंधाऱ्याची जागा पाहून आवश्यक त्या ठिकाणी गाळ काढण्याचा उपक्रम चालूच राहणार आहे, असेही पवार यावेळी म्हणाले. बंधाऱ्याचा गाळ काढण्याचा संपूर्ण खर्च शिवसेनेचे संभाजीराजे पवार यांनी सोसला. याबाबत रास्ते सुरेगाव ग्रामस्थांनी त्याचे आभार मानले. यावेळी बापू काळे, कुणाल धुमाळ, रवि काळे, अमोल सोनवणे, बाबासाहेब पवार, विजय पठाडे, गोविंद गायके, राजेंद्र ढमाले, प्रकाश गायके, छगनबाबा मगर, शब्बीर पटेल, कृष्णा कदम, हरिभाऊ भागवत यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार विजय पठाडे यांनी मानले. (वार्ताहर)