शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवावर आलं ते पायावर निभावलं, इराणच्या राष्ट्रपतीना मारण्यासाठी आलं इस्राइलचं विमान, ६ क्षेपणास्त्रेही डागली, पण...  
2
वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला
3
विरारमधील मराठी द्वेष्ट्या रिक्षाचालकाला शिवसेना कार्यकर्त्यांनी चांगलेच चोपले
4
बिहार हादरले! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या! दोन तरुणांनी झाडल्या चार गोळ्या
5
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
6
तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट
7
'ही' कंपनी प्रत्येक शेअरवर देणार २५०% लाभांश, आतापर्यंत ११००% परतावा; तुमच्या घरातही असेल यांचे टूल्स
8
Samsung S24 Ultra: कवडीच्या भावात मिळतोय सॅमसंग एस २४ अल्ट्रा; खरेदीवर थेट ६० हजारांचं डिस्काउंट!
9
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या दिवशी पीएम किसानचा २० वा हप्ता जमा होणार
10
तुमच्या PF खात्यात व्याजाचे पैसे आले का? फक्त एका मिनिटात 'या' सोप्या पद्धतीने शिल्लक तपासा!
11
फक्त दहावी शिकलीये तेजस्विनी पंडित, म्हणाली- "कॉलेजची फी भरायला वडिलांकडे पैसे नव्हते..."
12
वर्षा उसगावकरांसोबत डान्स करणार नाही, असं त्या 'महा'नटाने सांगितलं..; महेश टिळेकर यांचा मोठा खुलासा
13
Beed Video: 'डोक्यात मार... पायावर मार... मार... मार'; उपसरपंचाला काठ्या, दगडाने मारहाण, बीड पुन्हा हादरले
14
Air India Plane Crash : विमानाचे इंजिन पायलटमुळे बंद पडले की यांत्रिक बिघाडामुळे? एअर इंडियाच्या अपघाताच्या अहवालावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले
15
दक्षिण भारत प्रसिद्ध खलनायकाला मुकला; कोटा श्रीनिवास राव यांचे ८३ व्या वर्षी निधन
16
सोनं-शेअर्स विसरा! चांदीने दिला सर्वाधिक परतावा, किंमत १.११ लाख रुपयांवर, अजून किती वाढणार?
17
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
18
Delhi Accident: भरधाव कारने फूटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडले, चालक होता नशेत
19
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
20
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...

नाशिकही झळकणार स्टार्टअप नकाशावर

By admin | Updated: July 5, 2017 00:23 IST

नाशिक : भारत सरकारने विविध योजना राबविण्यास सुरूवात केली असून, स्टार्टअप इंडिया व डिजिटल इंडिया असे उपक्रम सुरू केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : भारत सरकारने निती आयोगाच्या माध्यमाने विविध योजना राबविण्यास सुरूवात केली असून, स्टार्टअप इंडिया व डिजिटल इंडिया असे उपक्रम सुरू केले आहे. या धरतीवर गुजरात, राजस्थान, कर्नाटक, केरळ आणि आंध्र प्रदेश आदी राज्यांनी स्टेट स्टार्टअप अ‍ॅण्ड इनोव्हेशन पॉलिसी अमलात आणले आहेत. आता नाशिकला स्टार्टअप व्हिलेज स्थापित करण्याची मागणी खासदार हेमंत गोडसे यांनी केंद्रीय प्रधान सचिवांकडे केली असून, त्यांनी ती मान्य केली आहे. त्यामुळे नाशिकही आता भारताच्या स्टार्टअप नकाशावर झळकणार आहे.निती आयोगाने दिलेली मार्गदर्शक तत्त्वे आणि महाराष्ट्रातील सर्व भागधारकांचे विचार व मते लक्षात घेता महाराष्ट्र शासन ‘महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन अ‍ॅण्ड स्टार्टअप पॉलिसी २०१७’ तयार करीत आहे. मुंबई आणि पुणे येथे स्टार्टअप इकोेसिस्टीम उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे नागपूर आणि औरंगाबाद येथे अशा प्रकारचे कार्यक्रम राबवून स्टार्टअप इकोसिस्टीम तयार करण्यात येत आहे. नाशिक येथे डिजिटल इम्पॅक्ट स्क्वेअर (डिस्क) आणि नाशिक इंजिनिअरिंग क्लस्टर (एनआईसी) येथे इन्क्युबेशन सेंटर आहेत. तरी नागपूर आणि औरंगाबाद पूर्वी नाशिक येथे अ‍ॅक्स्लेटर स्थापित करणे शक्य असल्याचे खासदार गोडसे यांनी प्रधान सचिव, कौशल्य विकास विभाग यांना सुचविले होते.