शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

बायोमेट्रिक प्रणालीद्वारे दाखले वितरण सुरु

By admin | Updated: September 29, 2016 01:45 IST

सिन्नर : विद्यार्थी, नागरिकांमध्ये समाधान

सिन्नर : महसूल व प्रशासन विभागाने जिल्हाधिकारी कार्यालय व नॅशनल इन्फॉर्मेशन सेंटर (एनआयसी) यांच्याकडे पाठपुरावा करून विद्यार्थी व नागरिकांना मिळणाऱ्या उत्पन्न, रहिवास, राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र आदिंसह विविध दाखले जलदगतीने मिळण्यात येणाऱ्या अनेक दिवसांच्या अडचणीवर यशस्वी मात केली आहे. महाआॅनलाइन प्रणालीअंतर्गत नागरिकांना तहसील व नायब तहसीलदार यांच्या डिजिटल स्वाक्षरीने दाखले वितरीत करण्यात येत होते. या प्रणालीत प्रत्येक दाखला स्वाक्षरी होण्यास काही तासांचा कालावधी लागत होता. तसेच सारखा व्यत्यय येत असल्याने नागरिकांना, विद्यार्थ्यांना त्याचा फटका बसत होता. तहसील स्तरावर सर्व प्रयत्न करुनदेखील दाखल्यांवर स्वाक्षरी होत नसल्याने अधिकारी हतबल झाले होते. यावर उपाय काढण्यासाठी तहसीलदार मनोजकुमार खैरनार व प्रशासन नायब तहसीलदार प्रशांत पाटील यांनी बायोमेट्रीक प्रणाली आणण्याचा निर्णय घेतला.सकाळी ९ वाजता दोन्ही अधिकाऱ्यांनी कार्यालयात येऊन सर्व दाखले स्वाक्षरीत केले. यापुढे नागरिकांना दाखले देण्यात विलंब होणार नसल्याने अधिकारी व कर्मचारी यांनी समाधान व्यक्त केले आहे. (वार्ताहर)