शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड बेपत्ता? उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिल्यापासून संपर्कात नाहीत; विरोधकांनी सरकारला घेरले
2
ऑपरेशन सिंदूरवेळी एकट्या S-400 ने पाकिस्तानची एवढी विमाने पाडली, हवाईदलप्रमुखांचा मोठा गौप्यस्फोट
3
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
4
Salim Pistol: बेकायदेशीर शस्त्रांचा पुरवठा करणाऱ्या 'सलीम पिस्तूल'ला नेपाळमधून अटक!
5
PIB Fact Check: रजिस्टर्ड पोस्ट सेवा बंद करण्यात आलीये का? पाहा व्हायरल दाव्यामागील सत्य
6
टीम इंडियाचा कॅप्टन गिल इथंही टॉपला! क्रिकेटच्या पंढरीत घातलेली जर्सी लिलावात ठरली लाख मोलाची
7
Video - २ रुपयांची राखी १०० रुपयांना; दुकानदाराने सांगितला व्यवसायामागच्या 'चालूगिरी'चा खेळ
8
अमेरिका १, सिंगापुर २, नॉर्वे ३... ही यादी पाहून डोनाल्ड ट्रम्प डोकं पकडतील, कोणती आहे यादी? जाणून घ्या
9
मध्यमवर्गीयांना गरिबीच्या खाईत लोटतात या पाच सवयी, त्वरित न बदलल्यास होईल पश्चाताप
10
विधानसभेला १६० जागा निवडून देण्याची गॅरंटी, 'त्या'२ जणांची ऑफर; शरद पवारांचा सर्वात मोठा दावा 
11
शरणूसोबत 'मस्साजोग' करायचं होतं; सोबत ट्रिमर, साडी, ब्लाऊज अन् कंडोम होतं, सत्य समजताच पोलीस चक्रावले
12
काश्मीर मुद्द्यावर पाकिस्तानचं पुन्हा रडगाणं; आता म्हणतायत "अमेरिका किंवा इतर कोणत्याही देशाची मध्यस्थी चालेल पण..."  
13
रेल्वेची राऊंड ट्रिप योजना...! तिकिटांवर २० टक्के डिस्काऊंट देणार, अटी एवढ्या की...; एवढे करून मिळाले जरी...
14
ICC नं टीम इंडियाला दिली होती वॉर्निंग; तरीही कोच गंभीर राहिला 'खंबीर', अन्... पडद्यामागची गोष्ट
15
अतूट नातं! १७ वर्षांपासून 'या' अभिनेत्याला राखी बांधतेय ऐश्वर्या राय; प्रेमाने मारते 'अशी' हाक
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये या अभिनेत्याची एन्ट्री, साकारणार रावणाच्या जवळच्या व्यक्तीची भूमिका
17
हे जग सोडून गेलेल्या बहिणीच्या हाताने रक्षाबंधन! वलसाडच्या भावासाठी 'ती' जिवंत हात घेऊन आली...
18
पत्नी आणि दोन मुलींची हत्या करून पती फरार; तिहेरी हत्याकांडांने दिल्ली हादरली
19
'या' देशातील लोक आता आपला पत्ताच बदलणार; संपूर्ण देश ऑस्ट्रेलियामध्ये सामील होणार! कारण काय?
20
ICICI Bank Minimum Balance: आता ₹१०००० नाही, बचत खात्यात ₹५०००० चा मिनिमम बॅलन्स ठेवावा लागणार, 'या' दिवसापासून नियम लागू होणार

एकलहरेत शेतात साचले पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:42 IST

सकाळपासूनच वातावरण ढगाळ होते. हवेत गारठा निर्माण झालेला होता. दुपारी साडेतीनच्या दरम्यान हलक्या सरी कोसळण्यास सुरुवात झाली. मात्र ...

सकाळपासूनच वातावरण ढगाळ होते. हवेत गारठा निर्माण झालेला होता. दुपारी साडेतीनच्या दरम्यान हलक्या सरी कोसळण्यास सुरुवात झाली. मात्र थोड्याच वेळात वादळी वाऱ्यासह धुवाधार पाऊस कोसळ्यास सुरुवात झाली. अवेळी आलेल्या पावसाने सुमारे तासभर हजेरी लावली. त्यामुळे शेतकरी व भाजी विक्रेते यांची तारांबळ उडाली. पावसाने शेतात पाणी साचल्याने कांदे लागवड करणे अशक्य झाले. कडक ऊन पडल्याशिवाय आणखी आठवडाभर कांदे लागवड पुढे ढकलावी लागेल. कांद्याचे तयार असलेली रोपे पिवळी पडून खराब होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काही ठिकाणी गहू, हरबऱ्याची निंदणी सुरू आहे. या अवकाळी पावसाचे पाणी शेतात साचल्याने निंदणी थांबली आहे. परिणामी पिकांमध्ये गवत, तण वाढून पिकांची वाढ खुंटण्याची शक्यता काही शेतकऱ्यांनी व्यक्त केली. सध्या द्राक्षांचा हंगाम आहे, मात्र या अवकाळी पावसाने द्राक्षे व लागवड केलेल्या कांद्यावर फवारलेले महागडे कीटक व बुरशीनाशक यांचा परिणाम कमी होऊन केलेला खर्च वाया जात असल्याने शेतकरी चिंतित आहे.

फोटो- एकलहरे परिसरात पडलेल्या धुवाधार पावसामुळे द्राक्षबागा व नुकत्याच लागवड केलेल्या कांदा पिकात साचलेले पाणी.