शहरं
Join us  
Trending Stories
1
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
2
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
3
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
4
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
5
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
6
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
7
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
8
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
9
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
10
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
11
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
12
Operation Sindoor Live Updates: रक्ताच्या एकेक थेंबाचा बदला घेऊन, शाहबाज शरीफ यांची भारताला धमकी
13
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
14
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
15
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
16
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
17
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
18
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
19
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
20
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त

बिबट्याच्या हल्ल्यात गाय ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2017 00:08 IST

सिन्नर तालुक्यातील ठाणगावजवळील टेंभूरवाडी (आशापूर) येथे बिबट्याने केलेल्या हल्ल्यात गाय ठार झाली आहे. गुरुवारी सायंकाळी ही घटना घडली. यामुळे शेतकºयांमध्ये दहशत निर्माण झाली असून, वनविभागाने या परिसरात पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

ठाणगाव : सिन्नर तालुक्यातील ठाणगावजवळील टेंभूरवाडी (आशापूर) येथे बिबट्याने केलेल्या हल्ल्यात गाय ठार झाली आहे. गुरुवारी सायंकाळी ही घटना घडली. यामुळे शेतकºयांमध्ये दहशत निर्माण झाली असून, वनविभागाने या परिसरात पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.टेंभूरवाडी येथील आनंदा सावळेराम पाटोळे यांनी त्यांच्या शेतात गुरुवारी (दि. ३१) सकाळी जर्शी गाय, वासरू व अन्य जनावरे चरण्यासाठी बांधलेली होती. सायंकाळी ५ वाजता पाटोळे यांचा मुलगा शांताराम जनावरे घरी आणण्यासाठी गेला असता वंजारदरा भागात बिबट्याने जर्शी गाईला सुमारे दीडशे फूट ओढत नेले. शांताराम यांच्या सदर प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी आरडाओरडा केला. मात्र तोपर्यंत बिबट्याने गायीचा फडशा पाडला होता. बिबट्याला हुसकावून लावले; पण जर्शी गायला ठार केल्याने बाकीचे जनावरे बिबट्याच्या भीतीने इतरत्र पळत होते. पाटोळे याचे सुमारे २५ हजारांचे नुकसान झाले आहे. गेल्या आठ दिवसांपासून वंजारदरा भागात बिबट्याची दहशत होती; पण कोणतीही घटना घडली नसल्याने शेतकरी बिनधास्त होते. बिबट्याच्या भरदिवसा दर्शन देत असल्याने शेतमजूर या भागात भीतीमुळे जाण्यास तयार होत नाही. वंजारदरा भागात वनविभागाच्या वतीने घटनास्थळी वनरक्षक तानाजी भुजबळ यांनी भेट देऊन पंचनामा केला.