शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

हेरगिरी प्रकरणाचा शिवसेना समाचार घेईल : सुभाष देसाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:11 IST

नाशिकमध्ये एका कारखान्याच्या उद‌्घाटनासाठी उद्योगमंत्री सुभाष देसाई अंबड औद्याेगिक वसाहतीत बुधवारी (दि. २१) आले होते. त्यावेळी माध्यम प्रतिनिधींशी ते ...

नाशिकमध्ये एका कारखान्याच्या उद‌्घाटनासाठी उद्योगमंत्री सुभाष देसाई अंबड औद्याेगिक वसाहतीत बुधवारी (दि. २१) आले होते. त्यावेळी माध्यम प्रतिनिधींशी ते बोलत होते. राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यात सुरू असलेल्या वादाचा परिणाम महाविकास आघाडी सरकारवर होणार नाही, असे यावेळी देसाई म्हणाले.

राज्यातील कोरोनापश्चात स्थितीबाबत बोलताना त्यांनी संकटकाळात राज्य सरकार उद्योगांच्या पाठीशी उभे राहिल्याने देशात महाराष्ट्र हे एकमेव असे राज्य आहे, जेथे कोरोनाकाळात शंभर टक्के उद्योग सुरू होते, त्यामुळेच कोट्यवधी कामगारांचा रोजगार वाचला आणि बेकारी वाढली नाही, असा दावा देसाई यांनी केला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उद्योगांसाठी कृतिदलाची स्थापना केली आहे. लहान उद्योगांसमोर अडचणी असल्या तरी केंद्र सरकारच्या पॅकेजमधून त्यांना लाभ मिळत असल्याचे देसाई यांनी सांगितले. दिंडोरी तालुक्यातील औद्योगिक वसाहतीत रिलायन्सचा औषधनिर्मितीचा मोठा प्रकल्प येत आहे. तिथे लसनिर्मिती करावी, अशी मागणी केली जाणार आहे.

इन्फो..

सध्या पांजरापोळच्या जागेवर सिडकोची योजना किंवा अतिरिक्त औद्योगिक क्षेत्र उभारण्याची चर्चा आहे. मात्र, पांजरापोळच्या जागेवर उद्योग उभारणीचा कुठलाही प्रस्ताव आलेला नाही, असा प्रस्ताव नसल्याचे सुभाष देसाई यांनी सांगितले.