शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Ambani : अनिल अंबानी अडचणीत? घरासह इतरही ठिकाणांवर सकाळपासूनच छापे; १७००० कोटींच्या बँक कर्ज घोटाळाप्रकरणी CBI ची कारवाई!
2
'भारत-पाकिस्तान मुद्द्यावर कोणतीही मध्यस्थी स्वीकार्य नाही', परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नाव न घेता ट्रम्प यांना स्पष्टच सांगितले
3
मुंबईत घडामोडींना वेग, शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी घेतली शरद पवारांची भेट; कारण काय?
4
सरकारची 'उपसमिती' म्हणजे 'जुनेच खुळ', आमच्या मागण्यांचे काय? मनोज जरांगेंचा संतप्त सवाल
5
नागपूर: चालकाला येऊ लागली झोप, स्वतःच कार...; अपघातात कुलगुरू हरेराम त्रिपाठी यांचा पत्नीसह मृत्यू
6
एक ऑर्डर पोहोचवण्यासाठी Myntra आणि Amazon च्या डिलिव्हरी बॉयला किती पैसे मिळतात?
7
मुंबईत घडतेय तरी काय? आता अमित ठाकरेंनी घेतली आशिष शेलारांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा
8
"छन छन छन...असा आवाज करत ते...", प्रिया बापटनं सांगितला दादरच्या घरातील थरकाप उडवणारा प्रसंग
9
ठरलं! मेस्सी अर्जेंटिनाचा अख्खा वर्ल्ड चॅम्पियन संघ घेऊन भारतात खेळायला येतोय! कधी अन् कुठं रंगणार सामना?
10
विराट आणि रोहित वनडेतून कधी निवृत्त होणार? राजीव शुक्ला स्पष्टच बोलले...
11
भाद्रपद महिन्यात गौरी, गणपती आणि पितृपक्षही; जाणून घ्या या मराठी महिन्याचे महत्त्व!
12
अखेर लग्नाच्या ३८ वर्षांनंतर गोविंदा आणि सुनीताचा होतोय घटस्फोट? चीचीचे वकील म्हणाले...
13
खिलाडी अन् अनाडी १६ वर्षांनंतर एकत्र येणार, अक्षय कुमार-सैफ अली खानच्या 'हैवान'चं शूट सुरु
14
काजोलच्या 'द ट्रायल' सीझन २ चा दमदार ट्रेलर पाहिलात का? सोनाली कुलकर्णीचीही मुख्य भूमिका
15
विराट-धोनी नव्हे, तर हा आहे जगातला सर्वात श्रीमंत क्रिकेटर; बघा टॉप-5 क्रिकेटर्सची लिस्ट...!
16
उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: “पवार-ठाकरेंची भूमिका विरोधाभासी, राष्ट्रहितविरोधी”; भाजपाची टीका
17
कर्जाचं ओझं कमी करतेय अनिल अंबानींची कंपनी; आता २००० कोटी रुपयांत विकणार पुणे-सातारा टोल रोड प्रोजेक्ट
18
जगदीप धनखड नेमके आहेत तरी कुठे? ते सध्या काय करतात?; महत्त्वाची माहिती समोर आली, पत्ता लागला!
19
काळाचा घाला...! पाटण्यात भीषण अपघात, ट्रक-ऑटोच्या धडकेत गंगा स्नानासाठी जात असलेल्या ७ महिलांसह ८ जणांचा मृत्यू!
20
रात्रभर नोटा जाळल्या, तरीही पैसे संपले नाहीत; अधीक्षक अभियंता निघाला काळ्या धनाचा कुबेर!

सेतूचे दाखले महा-ई-सेवा केंद्राला

By admin | Updated: June 24, 2016 00:55 IST

दाखल्यांचा निपटारा : प्रशासनाचा निर्णय

 नाशिक : सेतू केंद्रात दाखल्यांसाठी दररोज सादर होणारे अर्ज व तयार होणारे दाखल्यांचा ताळामेळ बसत नसल्याने परिणामी विद्यार्थी, पालकांची होणारी हेळसांड लक्षात घेता, सेतू केंद्रात दाखल झालेले अर्ज महा-ई-सेवा केंद्राकडे सुपूर्द करून त्यांच्याकरवी दाखले तयार करून घेण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसांत सुमारे दोन हजार दाखले तयार होऊन त्याचे वितरण करणे सोपे जाणार आहे. जिल्हा सेतू कार्यालयात दररोज शेकडोच्या संख्येने दाखल्यांसाठी अर्ज सादर होत असनू, महाआॅनलाइनच्या सॉफ्टवेअरमधील तांत्रिक त्रुटींमुळे ज्या प्रमाणात दररोज दाखले तयार होणे गरजेचे आहे, तितके होत नाहीत. सुमारे तीन हजारांहून अधिक दाखले तयार होणे अद्याप बाकी असल्याची बाब प्रशासनाच्या निदर्शनास आली. प्रशासन उपजिल्हाधिकारी नितीन मुंडावरे यांनी त्यावर तोडगा शोधून सेतू केंद्रात नागरिकांनी दाखल केलेले अर्ज ४० महा-ई-सेवा केंद्रचालकांना सोपवून त्यांच्याकडून दाखले तयार करून घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी एक दिवसाची मुदत दिली जाणार असून, दाखले तयार झाल्यावर सर्व प्राधिकृत अधिकाऱ्यांना एकत्र बसवून त्यावर स्वाक्षऱ्या घेण्यात येणार आहे. दाखल्यांवर स्वाक्षरी झाल्यानंतर सेतू केंद्रामार्फतच वितरण केले जाणार आहे. (प्रतिनिधी)