शहरं
Join us  
Trending Stories
1
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पंतप्रधान मोदींची फ्रान्सच्या अध्यक्षांसोबत चर्चा; मॅक्रॉन म्हणाले...!
2
ओबीसींचा महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढणार; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा निर्धार
3
विसर्जनासाठी गेलेला 'गणेश' गिरणा पात्रात वाहून गेला, आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच तरुण मुलगा बुडाला... 
4
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
5
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
6
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
7
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
8
फक्त ३ वर्षांत दिला ५३२% परतावा, आता कंपनीला मिळाली ₹३,००,००,००० ची ऑरडर; ₹१०० पेक्षाही स्वस्त आहे शेअर!
9
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
10
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
11
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
12
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
13
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
14
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
15
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल
16
"गणित जुळलं की...", अभिनेत्री ऋतुजा बागवे लग्नाबद्दल स्पष्टच बोलली
17
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द
18
भारत, पाकिस्तान, अमेरिका अन् जपानमध्ये आपत्ती येणार; बाबा वेंगाची 'ती' भविष्यवाणी खरी होणार?
19
“...तोपर्यंत मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण मिळणार नाही”: बाळासाहेब थोरात
20
५०० वर्षांनी चंद्रग्रहणात शुभ योग: ५ राशींचे पंचक सुटेल, लाभ मिळेल; ४ राशींनी सावध राहावे!

वनौषधी उद्यानाची सुरक्षा धोक्यात

By admin | Updated: May 23, 2017 01:23 IST

उपनगर : फुलसुंदर इस्टेट परिसरातील मनपाच्या वनौषधी उद्यानांची वर्षभरापूर्वी कोसळलेली संरक्षक भिंत अद्यापही तशीच असल्याने उद्यानामधील विविध दुर्मीळ प्रजातींच्या वृक्षांची सुरक्षितता धोक्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क उपनगर : फुलसुंदर इस्टेट परिसरातील मनपाच्या वनौषधी उद्यानांची वर्षभरापूर्वी कोसळलेली संरक्षक भिंत अद्यापही तशीच असल्याने उद्यानामधील विविध दुर्मीळ प्रजातींच्या वृक्षांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. फुलसुंदर इस्टेट येथे मनपाच्या मोकळ्या भूखंडावर वृक्षमित्र शेखर गायकवाड यांच्या पुढाकाराने वनौषधी उद्यानांची निर्मिती करण्यात आली आहे. १०० हून अधिक दुर्मिळ अशा वृक्षांची लागवड या उद्यानात करण्यात आली आहे. गेल्या पावसाळ्यात उद्यानाची संरक्षक दगडी भिंत पावसामुळे वाहुन गेली होती. वर्ष उलटुनही मनपाने वनौषधी उद्यानाच्या संरक्षक भिंत उभारण्याकडे लक्ष न दिल्याने जैसे थे परिस्थिती आहे. यामुळे उद्यानांत जनावरांचा वावर वाढला असून भुरट्या चोरांचा अड्डा झाला आहे.  संरक्षक भिंत तुटल्याने भुरट्या चोरांनी या ठिकाणच्या संरक्षक जाळ्या, पाण्याचे लोखंडी बॅरल व बागकामाच साहित्य चोरून नेले आहे. वृक्षप्रेमी व परिसरातील रहिवाशांनी मोठ्या कष्टाने जोपासलेल्या या वनौषधी उद्यानांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. मनपा प्रशासनाने गांभीर्याने  लक्ष देऊन वनौषधी उद्यानाची संरक्षक भिंत त्वरित उभारावी अशी मागणी वृक्षमित्र व परिसरातील रहिवाशांनी केली आहे.