शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
2
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
3
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
4
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
5
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
6
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
7
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
8
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
9
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
10
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
11
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
12
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
13
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
14
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
15
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
16
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
17
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
18
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
19
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
20
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक

वनौषधी उद्यानाची सुरक्षा धोक्यात

By admin | Updated: May 23, 2017 01:23 IST

उपनगर : फुलसुंदर इस्टेट परिसरातील मनपाच्या वनौषधी उद्यानांची वर्षभरापूर्वी कोसळलेली संरक्षक भिंत अद्यापही तशीच असल्याने उद्यानामधील विविध दुर्मीळ प्रजातींच्या वृक्षांची सुरक्षितता धोक्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क उपनगर : फुलसुंदर इस्टेट परिसरातील मनपाच्या वनौषधी उद्यानांची वर्षभरापूर्वी कोसळलेली संरक्षक भिंत अद्यापही तशीच असल्याने उद्यानामधील विविध दुर्मीळ प्रजातींच्या वृक्षांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. फुलसुंदर इस्टेट येथे मनपाच्या मोकळ्या भूखंडावर वृक्षमित्र शेखर गायकवाड यांच्या पुढाकाराने वनौषधी उद्यानांची निर्मिती करण्यात आली आहे. १०० हून अधिक दुर्मिळ अशा वृक्षांची लागवड या उद्यानात करण्यात आली आहे. गेल्या पावसाळ्यात उद्यानाची संरक्षक दगडी भिंत पावसामुळे वाहुन गेली होती. वर्ष उलटुनही मनपाने वनौषधी उद्यानाच्या संरक्षक भिंत उभारण्याकडे लक्ष न दिल्याने जैसे थे परिस्थिती आहे. यामुळे उद्यानांत जनावरांचा वावर वाढला असून भुरट्या चोरांचा अड्डा झाला आहे.  संरक्षक भिंत तुटल्याने भुरट्या चोरांनी या ठिकाणच्या संरक्षक जाळ्या, पाण्याचे लोखंडी बॅरल व बागकामाच साहित्य चोरून नेले आहे. वृक्षप्रेमी व परिसरातील रहिवाशांनी मोठ्या कष्टाने जोपासलेल्या या वनौषधी उद्यानांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. मनपा प्रशासनाने गांभीर्याने  लक्ष देऊन वनौषधी उद्यानाची संरक्षक भिंत त्वरित उभारावी अशी मागणी वृक्षमित्र व परिसरातील रहिवाशांनी केली आहे.