शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

सिंगल फेज रोहित्र जोडल्याने ग्रामस्थात समाधान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2019 18:27 IST

औदाणे : औदाणे (ता बागलाण) येथील गावाला सिंगल फेज योजनेचा पुरवठा करणारा विद्युत रोहीत्र दोन वेळेस अवघ्या पंधरा दिवसातच जळाल्याने शेतकऱ्यांच्या मोटारी, पिकावरील औषध फवारणी बंद असल्याने मुलभुत गरजा थांबल्या होत्या व वीज कंपनीकडून दखल घेतली जात नसल्याने नागरिकांमध्ये व शेतकऱ्यांमधे तीव्र संताप व्यक्त केला जात होता.

ठळक मुद्देऔदाणे : पंधरा दिवसातच दोन वेळेस रोहित्र जळाल्याने गाव होते अंधारात

प्रभाव लोकमतचाऔदाणे : औदाणे (ता बागलाण) येथील गावाला सिंगल फेज योजनेचा पुरवठा करणारा विद्युत रोहीत्र दोन वेळेस अवघ्या पंधरा दिवसातच जळाल्याने शेतकऱ्यांच्या मोटारी, पिकावरील औषध फवारणी बंद असल्याने मुलभुत गरजा थांबल्या होत्या व वीज कंपनीकडून दखल घेतली जात नसल्याने नागरिकांमध्ये व शेतकऱ्यांमधे तीव्र संताप व्यक्त केला जात होता.याबाबतचे वृत बुधवारी (दि.२८) लोकमतमधे फोटो सह प्रसिद्ध झाले होते. त्यावेळी विज वितरण कंपनीकडुन तात्काळ कार्यवाही करु न दखल घेऊन गावात सिंगल फेज योजनेचे रोहित्र जोडले गेल्याने शेतकºयांचा पोळा सणाला गांव प्रकाशमय झाल्याने ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.येथील गावात सिंगल फेज योजनेच पंधरा दिवसात दोन वेळेस रोहत्र जळाले होते.आठ दिवसापुर्वी एक डिपी जळाली होती. सिगंल फेज योजना कार्यान्वीत नसल्याने फवारणी करता येत नसल्याने शेतकरी संताप व्यक्त करत होते.लोड शेडींगचा दाब जास्त असल्याने हे डबे जळत असल्याचे वीज कंपनीचे म्हणने आहे. मात्र जास्त विजेचा दाब वाढल्यास हे डबे केव्हा जळतील याचा भरोसा नसल्याने गांवात केव्हा ही अंधार पडु शकतो असे ग्रामस्थांचे म्हणने होते व ऐन पोळा सणाच्या दिवशी गांव अधाराच्या सावटाखाली होते व पोळा सण साजरा होईल की नाही हया संभ्रामात ग्रामस्थ होते.पिठाच्या गिरण्या मोटारी बंद असल्याने ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागत होता विज कंपनीने जादा केव्हीचे ट्रान्सफॉर्मर विजेचा सिंगल फेज योजनेचे डबे जोडावे अशी मागणी नागरीकांकडुन होत होती अखेर गांव प्रकाशमय होऊन व्वहार सुरळीत सुरु झाल्याने ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.चौकट.....डीपी जळाल्याची माहिती महावितरण कंपनीला देऊनही दुर्लक्ष केले जात होते. गेल्या पंधरा दिवसात सिंगल फेज योजनेचे दोन वेळेस रोहित्र जळाले, त्यामुळे गांवातील पिठाच्या गिरण्या व शेतकºयांच्या मोटारी, पिण्याचे पाणी बंद असल्याने ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागत होता.विज कंपनीच्या अधिकाºयांना कळवूनही उडवा उडवीचे उतर देऊन दुर्लक्ष केले जात होते, ऐन पोळा सणाला गांव प्रकाशमय झाल्याने ग्रामस्थ समाधानी आहेत. मात्र हे डीपी केव्हा जळेल याचा भरोसा नसल्याने विज कंपनीने जास्त विजेचा ट्रान्सफार्मर जोडल्यास कायमस्वरुपी ही समस्या मिटेल.- गणेश निकम, ग्रामस्थ, औंदाणे.