शहरं
Join us  
Trending Stories
1
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
2
भारतानं पाकिस्तानात घुसून मारलं, लष्कराचा दरारा रावळपिंडीपर्यंत पोहोचला; ऑपरेशन सिंदूरवर राजनाथ सिंह स्पष्टच बोलले 
3
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
4
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
5
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
6
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
7
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
8
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
9
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
10
मेळघाटातील ‘त्या’ आरएफओंची राज्य महिला आयोगाकडे धाव, ‘त्या’ अधिकाऱ्याला अभय
11
फक्त एक मिस्ड कॉल किंवा SMS द्वारे PF बॅलन्स तपासा; कुठेही लॉगइन करण्याची गरज नाही
12
'युद्धविरामचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
13
फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक
14
मुलगा देशसेवेसाठी दिलाय;काही झालं तर मन घट्ट केलंय! कर्नल नितीन काळदाते यांच्या आईची कृतार्थ भावना
15
पैशांसाठी कुणावरही अवलंबून राहू नये असं वाटतं? मग आजपासून 'या' १० टीप्स फोलो करा
16
IPL Re-Start : फायनल ठरलेल्या दिवशीच खेळवण्याचा प्लॅन; पण ते कसं शक्य होईल?
17
पाकिस्तानकडून युद्धविरामचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...
18
"बुद्धिमत्तापूर्ण आणि संतुलित"; पी चिदंबरम यांनी पंतप्रधान मोदींच्या युद्ध धोरणाचं केलं भरभरुन कौतुक
19
पुन्हा समोर आला पाकिस्तानचा दुटप्पी चेहरा; युद्धविरामानंतर रात्री काय-काय घडलं? जाणून घ्या
20
भीषण! भरधाव कारने घराबाहेर बसलेल्या महिलेसह ४ मुलांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video

विश्वाचा शोध घेण्यासाठी सॅटेलाइट तंत्रज्ञान उपयुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:13 IST

वैदिककाळापासून पृथ्वी असून ऋतू, नक्षत्र, शेतीचे हंगाम तेव्हाही होते. वेदांगकाळातही विज्ञान प्रगत होते, त्याचे कोनात्मक आणि कलात्मक परिणाम मिळत ...

वैदिककाळापासून पृथ्वी असून ऋतू, नक्षत्र, शेतीचे हंगाम तेव्हाही होते. वेदांगकाळातही विज्ञान प्रगत होते, त्याचे कोनात्मक आणि कलात्मक परिणाम मिळत गेले. त्यातून ६० पळे म्हणजे एक घटिका, ६० घटिका म्हणजे एक दिवस, ३० दिवस म्हणजे एक मास आणि १२ मास म्हणजे एक वर्ष...हे शोधले गेले.

आर्यभट्टांनी लावलेला शून्याचा शोध खगोलशास्राशी निगडित होता. धर्म आणि खगोलशास्राचे वितुष्ट बरेच काळ होते. कंकणाकृती ग्रहण पाहिल्याने समाजाने आर्यभट्टांवर बहिष्कार टाकल्याचे सुजाता बाबर यांनी सांगितले. बीजगणिताचे जनक भास्कराचार्य यांनी राहू, केतू हे बिंदू शोधून काढले. पायथागोरस सिद्धान्तानुसार ताऱ्यांचे अंतर मोजता आले. ॲरिस्टॉटलने पृथ्वी गोल असण्याचे संदर्भ दिलेत. गॅलिलिओने गुरूचे उपग्रह पाहिले, तर आइन्स्टाइन यांनीही मोठे योगदान दिल्याचे बाबर यांनी स्पष्ट केले.

प्राचीन काळातच ताऱ्यांची नोंदणी झाली. दर्पणकार जांभेकर यांनी त्यांना मराठीत नावे शोधली. सप्तर्षी तारासमूहातून दिशा स्पष्ट होतात. राशी आणि नक्षत्र या भारतीय संकल्पना असून ऋतू-राशींचा जवळचा संबंध असल्याची माहिती बाबर यांनी दिली. विसाव्या शतकाच्या मध्यावर सॅटेलाइट तंत्रज्ञान जन्माला आले. त्यातूनच पुढे रशिया व अमेरिकेत शीतयुद्ध सुरू झाले. १९५६ साली रशियाने स्पुटनिक यान पाठविले, पण १३ वर्षांनंतर अमेरिकेने चंद्रावर माणूस उतरविला. भारतात इस्रो संस्था असून, सॅटेलाइट तंत्रज्ञानाचा मोठा फायदा असल्याचे बाबर यांनी सांगितले. या क्षेत्रात करिअर करण्याची संधी म्हणून खगोलशास्राला नवी पिढी निवडू शकते, असा सल्लाही सुजाता बाबर यांनी दिला. यावेळी मालेचे कार्याध्यक्ष चंद्रशेखर शाह, मिलिंद बाबर उपस्थित होते. मालेचे अध्यक्ष श्रीकांत बेणी यांनी प्रास्ताविक केले, तर चिटणीस संगीता बाफना यांनी आभार मानले.

आजचे व्याख्यान

वक्ते - सुनील कुटे

विषय - नाशिकचे पाणी