शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

मनुष्यास जीवनातील कर्मानुसार फळ हा नियम : प़पू़स्थितप्रज्ञानंद

By admin | Updated: February 4, 2015 01:31 IST

मनुष्यास जीवनातील कर्मानुसार फळ हा नियम : प़पू़स्थितप्रज्ञानंद

  नाशिक : जीवन हे नाशवंत असून, यामध्ये काळाचा महिमा मोठा आहे़ मनुष्य जीवनात जे कर्म करतो त्यानुसारच त्यास फळ मिळते़ कर्मानुसार फळ हा नियमच असल्याचे प्रतिपादन स्वामीनी स्थितप्रज्ञानंद यांनी परशुराम सायखेडकर नाट्यगृहात ‘कठोपनिषदाचे अंतरंग’ या विषयावरील प्रवचनात केले़ मातोश्री पार्वतीबाई गोसावी यांच्या ३७व्या वार्षिक स्मृतिदिनानिमित्त पुण्यश्लोक सद्गुरू शिवपार्वती प्रतिष्ठानतर्फे आयोजित करण्यात आलेल्या प्रवचनमालेच्या दुसऱ्या दिवशी त्या बोलत होत्या़ स्वामीनी स्थितप्रज्ञानंद यांनी सांगितले की, कृष्ण यजुर्वेदात कठोपनिषदाचा समावेश आहे़ यामध्ये नचिकेता आणि यमराज यांच्यातील संवाद असून, अज्ञानाकडून ज्ञानापर्यंत पोहोचण्याचे हे सुलभ साधन आहे़ कर्माचे तीन प्रकार असून, पहिल्या कर्मामध्ये फळ त्वरित मिळते, दुसऱ्यात काही वेळ थांबावे लागते, तर तिसऱ्यामध्ये काही काळाची प्रतीक्षा करावी लागते़ या तिन्ही प्रकारातील कर्माचे फळ भोगण्यासाठी मनुष्याला वेगवेगळ्या योनीत जन्म घ्यावा लागतो, तर काही वेळा पुनर्जन्मदेखील घ्यावा लागतो़