शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
4
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
5
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
9
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
10
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
11
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
12
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
13
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
14
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
15
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
16
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
17
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
18
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
19
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
20
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

पावसाने बळीराजा सुखावला

By admin | Updated: July 14, 2016 00:48 IST

येवला : पालखेडच्या आवर्तनामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला

 येवला : शनिवारपासून झालेल्या पेरणीयोग्य पावसाने बळीराजा सुखावला असला तरी येवला तालुक्यातील दुष्काळ अजून संपलेला नाही. दमदार पावसाची प्रतीक्षा अजूनही आहे. अशातच येवला शहराची पाण्याची गरज भागविण्यासाठी पालखेडचे पाणी आवर्तन येवल्यात मंगळवारी मध्यरात्री पोहोचले. या पाण्यामुळे केवळ शहर व तालुक्यातील काही गावांची पिण्याच्या पाण्याची गरज भागणार आहे. पावसाळ्यात पिण्याच्या पाण्याने दिलासा दिला असे म्हणण्याची वेळ आली आहे. संपूर्ण जून कोरडाच गेला. जुलैच दुसरा आठवडा आणि पुनर्वसू नक्षत्राने पावसाला सुरुवात झाली. आणि किमान पेरण्या ८० टक्क्यापर्यंत आटोपल्या. आगामी चार दिवसात १०० टक्के पेरण्या होतील असा अंदाज आहे. ७० मिमी पावसाने केवळ पेरण्यायोग्य परिस्थिती झाली असली तरी विहिरी कोरड्याठाक आहेत. पालखेडच्या पाणी आवर्तनाने येवला तालुक्यातील सर्वच बंधारे भरून द्यावेत, अशी मागणी जोर धरू लागली आहे. हे बंधारे पालखेडच्या पूरपाण्याने भरून दिले तर शेतशिवारात पाणी फिरेल आणि विहिरीलाही पाणी उतरेल. अन्यथा पिण्याच्या पाण्याची समस्या कायम राहील. पालखेड डाव्या कालव्यातून ७२० क्यूसेक वेगाने पाणी सोडण्यात आले आहे. शहर साठवण तलाव, ३८ गाव पाणी साठवण तलाव पूर्ण क्षमतेने भरले जातील. पाणीटंचाईची झळ व चांगलेच चटके शोषिक येवलेकरांना बसले आहेत. सद्या येवला शहर व ३८ गाव पाणी योजनेला पाणीपुरवठा करणारे तलाव भरून देणेसाठी पालखेड डावा कालव्याद्वारे पाणी सोडण्यात आले आहेत. हे तलाव भरून झाल्यानंतर येवले तालुक्यातील पालखेड डावा कालवा लाभक्षेत्रातील चारी क्र. ५२ पर्यंतचे सर्व बंधारे भरून द्यावेत कारण येवले तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी असून, सर्व बंधारे कोरडे आहेत. आजही तालुक्यात ९ टँकरद्वारे २२ गावे व सहा वाड्यांना पाणीपुरवठा केला जात आहे. तेव्हा पाण्याची टंचाई लक्षात घेता लाभ क्षेत्रातील सर्व बंधारे भरून देण्याची मागणी जोर धरू लागली आहे. (वार्ताहर)