शहरं
Join us  
Trending Stories
1
"वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा"; PM मोदींचा उच्चस्तरीय बैठकीत लष्कराला स्पष्ट मेसेज
2
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
3
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
4
लोणावळ्यात गुलाबी सुटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, दोघांना अटक, हत्येचे कारण...
5
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश
6
मंदिरात दिवा लावण्यासाठी गेलेल्या वृद्ध महिलेची 8 ग्रँम सोने व १० ग्रँम चांदीसाठी हत्या
7
Seema Haider : "तुला कोणीही मारणार नाही, तू परत ये"; ढसाढसा रडली सीमाची बहीण, मोदींकडे मागितली मदत
8
१० वर्षांच्या प्रवासानंतर, एकमेकांचे झाले, अक्षय-साधनाचा सुंदर क्षण, पाहा भावूक करणारा Video
9
तिरंगी वनडे मालिकेत टीम इंडियाचा डंका! यजमान श्रीलंकेला पराभूत करत हरमनप्रीत ब्रिगेडनं जिंकली ट्रॉफी
10
पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर अन् युद्धविराम...राहुल गांधींची PM मोदींना पत्राद्वारे मोठी मागणी
11
Operation Sindoor Live Updates: 'आता फक्त पीओके परत करण्यावरच चर्चा होणार'; भारताने प्रस्ताव फेटाळला
12
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
13
Chandrapur Tiger Attack: चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात ३ महिलांचा मृत्यू, गावकऱ्यांमध्ये घबराट
14
पर्सनल लोन फेडलं नाही तर बँक काय कारवाई करते? कर्ज घेताना काय काळजी घ्यावी?
15
हृदयद्रावक! पत्नी आणि २ महिन्यांच्या मुलाला मारुन पतीने संपवलं जीवन; मेसेजमध्ये मांडली व्यथा
16
Murali Naik : "शहीद झालो तर पार्थिव तिरंग्यात..."; मुरली नाईक यांच्या वडिलांनी सांगितली लेकाची शेवटची इच्छा
17
SIP मध्ये गुंतवणूक करताना बहुतेक गुंतवणूकदार 'या' चुका करतात; थेट परताव्यावर होतो परिणाम
18
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
19
नाशिकला अवकाळी पावसाने झोडपले; शहरात तासभर गडगडाट अन् कडकडाट
20
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार

हक्काच पीक, पण शेतकरी झाले परस्वाधीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:15 IST

कोट- माझा दरवर्षी ८०० ते हजार टन ऊस जातो. भाव मिळत असला तरी सगळं परस्वाधीन असल्यासारखी स्थिती आहे. ...

कोट-

माझा दरवर्षी ८०० ते हजार टन ऊस जातो. भाव मिळत असला तरी सगळं परस्वाधीन असल्यासारखी स्थिती आहे. वेळेवर तोड होण्यासाठी नको त्या उपाययोजना कराव्या लागतात. दुष्काळात त्या कारखान्यांना गरज होती. आता सर्वत्र चांगला पाऊस झाल्याने लागवड वाढली आहे यामुळे यावर्षी ऊस शिल्लक राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.

- शिवाजीराव म्हस्के, चेहेडी

कोट-

आपला कारखाना बंद झाला तसा बाहेरच्या कारखान्याला ऊस जातो. पण ते सहजासहजी होत नाही. यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अनेकवेळा मजुरांची पैशांची मागणी पूर्ण करावी लागते. मागीलवर्षी त्या कारखाने अडीच हजारांचा भाव दिला यावर्षी तर दरही कमी दिला आहे. ॲडव्हान्स नंतर काही मिळेल की नाही याचा काही अंदाज नाही.

- ज्ञानेश्वर गायधनी, पळसे

कोट-

आपला कारखाना सुरू होण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याने प्रयत्न करायला हवेत. दरवर्षी ५०० टन ऊस असतो तो जर नोंदणी केलेला असेल तर अडचणी येत नाहीत, पण नोंद केलेली नसेल तर चहापाण्याशिवाय पान हालत नाही अशी स्थिती आहे.

- मोहन गोसावी, नानेगाव

कोट-

सुरुवातीला आमचा ५०० ते ६०० टन ऊस कारखान्याला जायचा, पण कारखाना बंद झाल्यानंतर उसाचे क्षेत्र कमी केले आहे. तरी १५० ते २०० टन ऊस असते. आपण दुसऱ्या जिल्ह्यातील असल्यामुळे इतर कारखान्यांकडून होणार छळ सहन करावा लागतो. तेथील अधिकाऱ्यांना काही बोलण्याची सोय नाही. ते त्यांच्या मर्जीनुसार ऊस नेतात. त्यांच्या मनमानी कारभारामुळे आज अनेक शेतकरी त्रस्त झाले आहेत. आश्वासन देऊनही मागील वर्षी आमचा ऊस गेला नाही शेवटी तो जनावरांच्या कुट्टीसाठी द्यावा लागला.

- कांतीलाल गायधनी, पळसे

कोट-

स्वत:चा ऊस असूनही आज शेतकऱ्यांना पायापडी करावी लागत आहे. अनेकवेळा बाहेरच्या कारखान्याचे ऊसतोड कामगार वेळेवर येत नाहीत. आज मजूर मिळत नाहीत घरात माणसं कमी यामुळे उसाशिवाय दुसरं पीक घेता येत नाही. ठोक पीक म्हणून या पिकाकडे पाहिले जाते, पण त्यासाठी अनेक मोठ्या दिव्यातून जावे लागते.

- भाऊसाहेब गायकवाड, भगूर