शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
2
Maharashtra Rain: लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले, केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण  
3
ई-बाइक टॅक्सी सेवा नको! राज्य परिवहन विभागास नागरिकांच्या सूचना
4
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
5
...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
6
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
7
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
8
Mumbai: २ कोटी ३६ लाख... बंद विमा पॉलिसीतील पैशांसाठी दादरमधील आजोबांनी गमावली आयुष्याची जमापुंजी
9
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
10
Iran Israel Conflict: काही दिवस संकटाचे, बाजार कोसळणार? 
11
Mumbai Local Train: मोटरमनच्या केबिनमध्ये आता सीसीटीव्हीचा ‘वॉच’, मुंब्रातील घटनेनंतर काम फास्ट ट्रॅकवर
12
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
13
जेएनपीए चॅनलच्या भ्रष्टाचारात आणखी अधिकारी अडकणार? वाढवण बंदराचे संचालक पदही जाणार?
14
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
15
विशेष लेख : ...शेवटी ट्रम्प काका म्हणतील तेच खरे!
16
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 
17
बघ्यांसमोर प्राण सोडला, मृतदेह २ तास रस्त्यावर; पोलिसांची विनंतीही धुडकावली
18
अग्रलेख: भावना दुखावलेल्यांची झुंड, लोकशाही धोक्यात असल्याची ही लक्षणे
19
नालेसफाईतील पैशांचा गाळ नेमका कुणाच्या खिशात? यंत्रणा काय करत होती? 
20
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी

वनरक्षक पदाची भरतीप्रक्रिया दुसऱ्या दिवशीही सुरू

By admin | Updated: November 6, 2016 23:35 IST

वनरक्षक पदाची भरतीप्रक्रिया दुसऱ्या दिवशीही सुरू

नाशिक : नाशिक वनवृत्त अंतर्गत नाशिक व अहमदनगर जिल्ह्यांसाठी वनविभागाकडून वनरक्षक पदाच्या ५२ जागा भरल्या जात असून, शनिवारपासून सुरु झालेली भरतीप्रक्रिया रविवारीदेखील सुरुच होती. यासाठी उमेदवारांची चाचणी घेण्यात आली.नाशिकमध्ये शारीरिक पात्रता चाचणीला प्रारंभ झाला असून, त्यात सुमारे २१ हजार १५४ उमेदवारांनी सहभाग नोंदविला आहे. नाशिक, नगर या दोन्ही जिल्ह्यांसाठी भरतीप्रक्रिया राबविली जात असून, सलग दहा दिवस ही प्रक्रिया चालणार आहे. टाकळी रोड, औरंगाबाद-तपोवन लिंक रोड अशा दोन ठिकाणी ही चाचणी शनिवारपासून सुरू करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात पाच किलोमीटरपर्यंत धावण्याची चाचणी घेतली जात आहे. शारीरिक चाचणीनंतर निवडप्रक्रिया राबविली जाणार असल्याची माहिती वनविभागाच्या सूत्रांनी दिली आहे. त्यात विभागात ३२ आणि २० अशा एकूण ५२ जागा आहेत. येत्या १५ तारखेपर्यंत दररोज संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत ही चाचणी घेतली जाणार आहे. (प्रतिनिधी)