शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
2
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
3
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
4
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
5
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन
6
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी
7
बापासमोरच दोन वर्षाच्या मुलाला जबड्यात धरून बिबट्या पसार; १५० जवानांकडून शोधमोहिम, मृतदेह सापडला
8
आपली मुलगी राजकारणात येणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले, म्हणाले...
9
लवकरच बाजारात येतेय Toyota ची Mini Fortuner! महाराष्ट्रातल्या 'या' शहरात होणार उत्पादन; किती असू शकते किंमत? जाणून घ्या
10
तंत्रज्ञानाची किमया! सॅमसंगने AI Home केलं लाँच; आता घर होईल स्मार्ट, फक्त एक क्लिक अन्...
11
तांत्रिक बिघाड की मोसादचा हात? संयुक्त राष्ट्रांत पॅलेस्टाईनवर चर्चा होताच ४ बड्या नेत्यांचा माईक बंद  
12
पद्मश्री ज्येष्ठ लेखक एस. एल. भैरप्पा काळाच्या पडद्याआड; पंतप्रधान मोदींसह राष्ट्रपतींनी वाहिली श्रद्धांजली
13
लडाखमधील आंदोलनाला हिंसक वळण, जाळपोळ, लेहमध्ये ४ जणांचा मृत्यू, ७० जण जखमी 
14
हलगर्जीपणाचा कळस! सरकारी रुग्णालयात दुसऱ्याच पायाची सर्जरी, ऑक्सिजन मास्क काढला अन्...
15
"फायनलमध्ये बघून घेऊ’’, दोन वेळा मार खाल्यानंतर शाहीन शाह आफ्रिदीचं भारताला आव्हान    
16
समस्या संपतील, स्वामी कायम सोबत असतील; ९ गुरुवार व्रताने बदल नक्की दिसतील, अशक्य शक्य होईल!
17
जीएसटीमुळे वाहनांच्या किंमतीच नाही, RTO Tax देखील कमी झाला; तिहेरी फायदा कोणालाच कळला नाही...
18
समृद्धी महामार्गावर दुहेरी उत्पन्नाचा स्रोत; सौरऊर्जा निर्मिती करणारा देशातील पहिला 'एक्सप्रेसवे' !
19
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?
20
आयटी-मेटलसह 'या' क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी पडझड; गुंतवणूकदारांचे ३ लाख कोटी रुपये बुडाले

किसान सभेचा पेठ येथे मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2019 17:16 IST

पेठ : मागील वर्षी नाशिक ते मुंबई पायी प्रवास करून मंत्रालय गाठणाऱ्या कॉम्रेडच्या मोर्चाने शासनाने सर्व मागण्या मंजूर करून आश्वासनाने वेळ मारून नेली; मात्र यातली एकही मागणी पूर्णत्वास न गेल्याने किसान सभेने सरकारवर अविश्वास दाखवित पुन्हा एकदा मुंबईवर धडकणार असल्याचे मत येथील किसान सभेच्या मेळाव्यात व्यक्त करण्यात आले.

ठळक मुद्देमाकपाच्या किसान सभेची पेठ येथे आमदार जे. पी. गावित यांच्या उपस्थितीत झालेल्या मेळाव्यात पुन्हा एकदा एल्गार पुकारला असून, वनजमिनी कायद्यानुसार सातबारा मिळाला नसल्याने दि. २० फेब्रूवारीपासून संपूर्ण आदिवासी जनता मुंबईला धडक देणार असल्याचे गावित यांनी सांगित

पेठ : मागील वर्षी नाशिक ते मुंबई पायी प्रवास करून मंत्रालय गाठणाऱ्या कॉम्रेडच्या मोर्चाने शासनाने सर्व मागण्या मंजूर करून आश्वासनाने वेळ मारून नेली; मात्र यातली एकही मागणी पूर्णत्वास न गेल्याने किसान सभेने सरकारवर अविश्वास दाखवित पुन्हा एकदा मुंबईवर धडकणार असल्याचे मत येथील किसान सभेच्या मेळाव्यात व्यक्त करण्यात आले.केंद्र सरकारच्या नदीजोड प्रकल्पाला विरोध करताना नार-पार, झरी, दमणगंगा, एकदरे आदी प्रकल्प राबविताना स्थानिक जनतेला विश्वासात घेऊन प्रथम स्थानिकांना पाणी द्यावे त्याशिवाय प्रकल्प होऊ देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. केंद्र शासनाने प्रत्येकाच्या खात्यावर १५ लाख जमा करण्याचे गाजर दाखवून फसवल्याने आता या सरकारवर विश्वास न ठेवता किसान सभा आपल्या मागण्यासाठी पुन्हा एकदा मुंबई गाठणार असल्याचे जाहीर केले. वीजबिल माफ करावे, वृद्धापकाळ पेन्शन वाढवून मिळावे, शिधापत्रिका मिळाव्यात, गुजरातला जाणारे पाणी अडवून स्थानिक शेतकºयांना लाभ मिळावा आदी मागण्या करण्यात आल्या. याप्रसंगी तालुकाध्यक्ष देवराम गायकवाड, दत्तू पाडवी, नामदेव मोहाडकर, जाकीर मनियार, दुर्गा चौधरी यांच्यासह किसान सभा सदस्य उपस्थित होते.