शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

किसान सभेचा पेठ येथे मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2019 17:16 IST

पेठ : मागील वर्षी नाशिक ते मुंबई पायी प्रवास करून मंत्रालय गाठणाऱ्या कॉम्रेडच्या मोर्चाने शासनाने सर्व मागण्या मंजूर करून आश्वासनाने वेळ मारून नेली; मात्र यातली एकही मागणी पूर्णत्वास न गेल्याने किसान सभेने सरकारवर अविश्वास दाखवित पुन्हा एकदा मुंबईवर धडकणार असल्याचे मत येथील किसान सभेच्या मेळाव्यात व्यक्त करण्यात आले.

ठळक मुद्देमाकपाच्या किसान सभेची पेठ येथे आमदार जे. पी. गावित यांच्या उपस्थितीत झालेल्या मेळाव्यात पुन्हा एकदा एल्गार पुकारला असून, वनजमिनी कायद्यानुसार सातबारा मिळाला नसल्याने दि. २० फेब्रूवारीपासून संपूर्ण आदिवासी जनता मुंबईला धडक देणार असल्याचे गावित यांनी सांगित

पेठ : मागील वर्षी नाशिक ते मुंबई पायी प्रवास करून मंत्रालय गाठणाऱ्या कॉम्रेडच्या मोर्चाने शासनाने सर्व मागण्या मंजूर करून आश्वासनाने वेळ मारून नेली; मात्र यातली एकही मागणी पूर्णत्वास न गेल्याने किसान सभेने सरकारवर अविश्वास दाखवित पुन्हा एकदा मुंबईवर धडकणार असल्याचे मत येथील किसान सभेच्या मेळाव्यात व्यक्त करण्यात आले.केंद्र सरकारच्या नदीजोड प्रकल्पाला विरोध करताना नार-पार, झरी, दमणगंगा, एकदरे आदी प्रकल्प राबविताना स्थानिक जनतेला विश्वासात घेऊन प्रथम स्थानिकांना पाणी द्यावे त्याशिवाय प्रकल्प होऊ देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. केंद्र शासनाने प्रत्येकाच्या खात्यावर १५ लाख जमा करण्याचे गाजर दाखवून फसवल्याने आता या सरकारवर विश्वास न ठेवता किसान सभा आपल्या मागण्यासाठी पुन्हा एकदा मुंबई गाठणार असल्याचे जाहीर केले. वीजबिल माफ करावे, वृद्धापकाळ पेन्शन वाढवून मिळावे, शिधापत्रिका मिळाव्यात, गुजरातला जाणारे पाणी अडवून स्थानिक शेतकºयांना लाभ मिळावा आदी मागण्या करण्यात आल्या. याप्रसंगी तालुकाध्यक्ष देवराम गायकवाड, दत्तू पाडवी, नामदेव मोहाडकर, जाकीर मनियार, दुर्गा चौधरी यांच्यासह किसान सभा सदस्य उपस्थित होते.