शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
2
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
3
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
4
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
5
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
6
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
7
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
8
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
9
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
10
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
11
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
12
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
13
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
14
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
15
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
16
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
17
विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना पितृ शोक
18
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
19
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
20
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?

अंतिम तारीख उलटून गेल्यावर वीजदेयकांचे वाटप

By admin | Updated: May 19, 2017 00:59 IST

मनस्ताप : दंडात्मक रकमेचा ग्राहकांना भुर्दंड

लोकमत न्यूज नेटवर्कइंदिरानगर : परिसरात महावितरण कंपनीकडून वीजदेयकांची अंतिम तारीख उलटून गेल्यानंतर वीजदेयकांचे वाटप संंबंधित ठेकेदाराकडून करण्यात आले. त्यामुळे दंडाच्या रकमेचा आर्थिक भुर्दंड नागरिकांना नाहक भरावा लागणार आहे. महावितरण कंपनीस दंडापोटी हजारो रुपयांचा महसूल वाढणार आणि नागरिकांना भुर्दंड होणार असल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. इंदिरानगर परिसरात वीज ग्राहकांची संख्या हजारोच्या संख्येने आहे. महावितरण कंपनीकडून दर महिन्याला वीज मीटरचे छायाचित्राद्वारे वाचन आणि वीजदेयके एका खासगी संस्थेकडून करण्यात येते. आतापर्यंत अनेक वेळ वीजदेयकांना विलंब झाला आहे. परंतु संबंधित ठेकेदारावर कोणतीही कारवाई होत नसल्याने उलटसुलट चर्चा होत आहे. मे महिन्यात गुरुवारी (दि.१२) वीजदेयके वाटप करण्यात आली आहे. त्यामुळे सर्वच वीज ग्राहकांना दंडाची रक्कम भरावी लागणार आहे.तीव्र संताप इंदिरानगर परिसरात सुमारे ७० टक्के ज्येष्ठ नागरिक आहे. त्यामध्ये सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी आहे. त्यातच त्यांना मिळणारे पेन्शन गेल्या दोन महिन्यांपासून वेळेवर मिळत नाही. त्यात वीजदेयके अंतिम तारखेनंतर देण्यात आल्याने त्यांना दंडापोटी आर्थिक भुर्दंड भरावा लागणार त्यामुळे तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. याबाबत कारवाईची मागणी होत आहे.