शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar: पुणे जिल्ह्यात तीन महापालिका होणार; चाकण, हिंजवडी आणि..., अजित पवारांची मोठी घोषणा
2
मी सापाच्या तीन पिल्लांना जन्म दिला; महिलेच्या दाव्याने खळबळ, समजताच गर्दी जमू लागली...
3
सुप्रीम कोर्टाचा १ निर्णय अन् अलाहाबाद हायकोर्टचे १३ न्यायाधीश नाराज; मुख्य न्यायाधीशांना पत्र
4
डोनाल्ड ट्रम्प यांना सुधरेना...! ५० टक्के टॅरिफवर देखील काहीच प्रतिक्रिया नाही, आता चर्चा बंद केल्याची घोषणा...
5
Intel CEO Lip Bu Tan Networth: कोण आहेत लिप-बू टॅन, ज्यांच्या मागे हात धुवून पडलेत डोनाल्ड ट्रम्प, किती संपत्तीचे मालक?
6
सत्ताधारी, निवडणूक आयोगाने देशाला फसवले; संपूर्ण निवडणूक प्रणालीची झाली चोरी; राहुल गांधी यांचा आरोप
7
शेअर बाजारात सलग चौथ्या दिवशी घसरण; सेन्सेक्स १४५ आणि निफ्टी ५२ अंकांच्या घसरणीसह उघडले
8
चीनच्या सर्वांत मोठ्या धरणाने भारत सतर्क; ब्रह्मपुत्रा नदीशी संबंधित सर्व घडामोडींवर सरकारचे बारीक लक्ष
9
अत्याचाराच्या प्रकरणातून सोडवण्यासाठी अजितदादांच्या आमदाराला फोन; उपमुख्यमंत्री म्हणाले, 'तुमची जीभ कशी रेटते'
10
Trump Tariff On India: ट्रम्प यांचं टॅरिफ संधी ठरू शकते का? कॉर्पोरेट इंडिया म्हणतोय भारत बनू शकतो नवा 'पॉवरहाऊस'
11
अभिनेत्री हुमा कुरेशीच्या भावाची निर्घृणपणे हत्या; दिल्लीत दोघांना अटक, क्षुल्लक कारणावरुन झाला वाद
12
सिद्धिविनायकाच्या दर्शनाला लॅपटॉप, कॅमेरा साेबत नकाे
13
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
14
डबल जॉली, डबल ट्रबल! सौरभ शुक्लांनी दिलं 'जॉली एलएलबी ३'चं मोठं अपडेट, कधी रिलीज होणार?
15
ठकासारखे वागू नका, कायद्याच्या चौकटीत राहा; ईडीला सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा फटकारले
16
नेपाळची सक्ती; किमान ३ मुलांना जन्म द्या!
17
रक्षाबंधन २०२५: राखी बांधताना तुमच्याकडून ‘ही’ चूक तर होत नाही ना? पाहा, योग्य पद्धत-नियम
18
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न
19
रक्षाबंधन २०२५: गणपती, स्वामींना राखी नक्की बांधा; सदैव रक्षण-कृपा, कायम सोबत असतील स्वामी!
20
गजलक्ष्मी सौभाग्य योगात रक्षाबंधन: ५ मूलांक लकी, बंपर कमाई; प्रसन्न होईल लक्ष्मी, शुभच घडेल!

पेठ तालुक्याला पावसाने झोडपले

By admin | Updated: July 11, 2016 23:52 IST

मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत

 पेठ : सलग ४८ तासांपासून पेठ तालुक्याला पावसाने झोडपून काढले आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, अनेक गावांचा संपर्क तुटला आहे़पेठ शहर व तालुक्यात शनिवारपासून पावसाची संततधार सुरू होती. मात्र रविवार सकाळपासून पावसाचा जोर अधिक वाढल्याने सर्व तालुका जलमय झाला आहे़ मुसळधार पावसाने सर्व व्यवहार ठप्प घाले असले तरीही दुष्काळाने होरपळून निघालेले्या जनतेला हा पाऊस हवाहवासा वाटत आहे़ रस्ते पाण्याखाली गेल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला. तालुक्यातील डोंगरदऱ्यातील गावांना जोडणाऱ्या रस्त्यावरील परशीपुलावरून पाणी वाहत असल्याने अनेक गावांचा मोठ्या गावांशी संपर्क तुटला आहे़ तर पेठ-जोगमोडी रस्त्यावर संगमेश्वर व खिरकडे नजीकच्या परशीवरून जोरात पाणी वाहत असल्याने वाहनधारक माघारी फिरल्याचे दिसून आले़ गांडोळे,अ ंबाससह शेपुझरी परिसरात मुसळधार पावसाने नद्यांना मोठा पूर आला आहे़ सतत दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसाने तालुक्यातील धरणांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाण्याच्या पातळीत वाढ झाली असून, भाताच्या खाचरात पाणी साचल्याने भातलावणीच्या कामाकडे शेतकरी वळला आहे.़ (वार्ताहर)