शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

पालकांनी मुलांच्या कल्पकतेचे समर्थन करणे गरजेचे

By admin | Updated: March 25, 2017 23:55 IST

नाशिक : उद्योग व व्यवसायात प्रगती साधण्यासाठी योग्य क्षेत्राची निवड करून त्यात यशाचे शिखर गाठण्यासाठी नव उद्योजकांनी धेय्याप्रती एकाग्र होऊन प्रयत्न केले पाहिजे, असे मतशंतनु गुणे यांनी केले.

नाशिक : उद्योग व व्यवसायात प्रगती साधण्यासाठी योग्य क्षेत्राची निवड करून त्यात यशाचे शिखर गाठण्यासाठी नव उद्योजकांनी धेय्याप्रती एकाग्र होऊन प्रयत्न केले पाहिजे, असे मत सृजन क न्सल्टंटचे संस्थापक शंतनु गुणे यांनी केले. तसेच विद्यार्थ्यांनी कोणत्या क्षेत्रात रस आहे, याची जाणीव करून घेत आई-वडिलांनीही पाल्यांच्या कल्पकतेला व व्यावसायिक निर्णयाला पाठबळ देण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. शंकाराचार्य न्यास येथील डॉ. कुर्तकोटी सभागृहात ‘करिअरच्या अलीकडे आणि पलीकडे’ चर्चासत्रात विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन करताना ते शनिवारी (दि.२५) बोलत होते. याप्रसंगी गुणे म्हणाले, एकीकडे शैक्षणिक जीवनात दहावीनंतर पालकांना त्यांच्या पाल्यांना कोणत्या शाखेत पाठवायचे, असा प्रश्न पडतो, तर दुसरीकडे या वयातील अनेकजण यशस्वी उद्योजक म्हणून त्यांचे सामर्थ्य सिद्ध करीत आहेत. कारण अशा मुलांनी घेतलेल्या निर्णयाला त्यांच्या पालकांनी पूर्णपणे विश्वासार्हता दाखवित पाठिंबा दिलेला असतो. असाच समर्थन सर्व पालकांनी त्यांच्या पाल्यांच्या मागे खंबीरपणे उभे केले, तर नव्या पिढीतील उद्योजकात नक्कीच वाढीला लागेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यावेळी अशाचप्रकारे अल्प वयातील उद्योजक म्हणून समोर आलेला आणि कुंभमेळ्यातील गर्दीची मोजणी करणारे अ‍ॅप विकसित करणारा विलय कुलकर्णी यानेही उपस्थितांना मार्गदर्शन केले. तो म्हणाला, कोणत्याही क्षेत्रात आपल्याला काम करायचे असल्यास त्या क्षेत्राविषयीची माहिती आई-वडिलांना पटवून दिले तर ते पाल्याच्या मागे ठामपणे उभे राहतात. केवळ आपण जे करतो त्याविषयी त्यांना विश्वासार्हता निर्माण होईल एवढ्या आत्मविश्वासाने विद्यार्थ्यांनी त्यांच्या संकल्पना मांडायला हव्या. चर्चासत्रानंतर गिरीश पगारे यांनी अश्विन कंडोई व डॉ. महेश सिंघवी यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीच्या माध्यमातून नवीन पिढीत उद्योजकतेचा विकासासाठी पालकांनी विद्यार्थ्यांना योग्य वेळी मार्गदर्शन मिळवून देणे आवश्यक असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. (प्रतिनिधी)