शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
2
बेस्ट निवडणूक २०२५: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
3
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
4
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
5
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
6
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
7
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
8
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ
9
सोन्याचे दागिने ‘एसआयपी’वर घ्यावे का? पैसे भरताना ज्वेलरची बाजारातील पतही तपासा
10
मिठी नदी धोका पातळीपर्यंत; रहिवाशांचा गोंधळ; गर्दी नियंत्रित करताना यंत्रणेच्या नाकीनऊ
11
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
12
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
13
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश
14
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
15
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
16
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
17
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
18
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
19
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
20
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं

पालकांनी मुलांच्या कल्पकतेचे समर्थन करणे गरजेचे

By admin | Updated: March 25, 2017 23:55 IST

नाशिक : उद्योग व व्यवसायात प्रगती साधण्यासाठी योग्य क्षेत्राची निवड करून त्यात यशाचे शिखर गाठण्यासाठी नव उद्योजकांनी धेय्याप्रती एकाग्र होऊन प्रयत्न केले पाहिजे, असे मतशंतनु गुणे यांनी केले.

नाशिक : उद्योग व व्यवसायात प्रगती साधण्यासाठी योग्य क्षेत्राची निवड करून त्यात यशाचे शिखर गाठण्यासाठी नव उद्योजकांनी धेय्याप्रती एकाग्र होऊन प्रयत्न केले पाहिजे, असे मत सृजन क न्सल्टंटचे संस्थापक शंतनु गुणे यांनी केले. तसेच विद्यार्थ्यांनी कोणत्या क्षेत्रात रस आहे, याची जाणीव करून घेत आई-वडिलांनीही पाल्यांच्या कल्पकतेला व व्यावसायिक निर्णयाला पाठबळ देण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. शंकाराचार्य न्यास येथील डॉ. कुर्तकोटी सभागृहात ‘करिअरच्या अलीकडे आणि पलीकडे’ चर्चासत्रात विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन करताना ते शनिवारी (दि.२५) बोलत होते. याप्रसंगी गुणे म्हणाले, एकीकडे शैक्षणिक जीवनात दहावीनंतर पालकांना त्यांच्या पाल्यांना कोणत्या शाखेत पाठवायचे, असा प्रश्न पडतो, तर दुसरीकडे या वयातील अनेकजण यशस्वी उद्योजक म्हणून त्यांचे सामर्थ्य सिद्ध करीत आहेत. कारण अशा मुलांनी घेतलेल्या निर्णयाला त्यांच्या पालकांनी पूर्णपणे विश्वासार्हता दाखवित पाठिंबा दिलेला असतो. असाच समर्थन सर्व पालकांनी त्यांच्या पाल्यांच्या मागे खंबीरपणे उभे केले, तर नव्या पिढीतील उद्योजकात नक्कीच वाढीला लागेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यावेळी अशाचप्रकारे अल्प वयातील उद्योजक म्हणून समोर आलेला आणि कुंभमेळ्यातील गर्दीची मोजणी करणारे अ‍ॅप विकसित करणारा विलय कुलकर्णी यानेही उपस्थितांना मार्गदर्शन केले. तो म्हणाला, कोणत्याही क्षेत्रात आपल्याला काम करायचे असल्यास त्या क्षेत्राविषयीची माहिती आई-वडिलांना पटवून दिले तर ते पाल्याच्या मागे ठामपणे उभे राहतात. केवळ आपण जे करतो त्याविषयी त्यांना विश्वासार्हता निर्माण होईल एवढ्या आत्मविश्वासाने विद्यार्थ्यांनी त्यांच्या संकल्पना मांडायला हव्या. चर्चासत्रानंतर गिरीश पगारे यांनी अश्विन कंडोई व डॉ. महेश सिंघवी यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीच्या माध्यमातून नवीन पिढीत उद्योजकतेचा विकासासाठी पालकांनी विद्यार्थ्यांना योग्य वेळी मार्गदर्शन मिळवून देणे आवश्यक असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. (प्रतिनिधी)