शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम झाला तरी...! इराणचे खामेनी बेपत्ता, इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन सुरूच
2
"दिवा विझल्यावर.…’’, भास्कर जाधवांची नाराजी व्यक्त करण्यासाठी ‘स्टेटस’नीती, चर्चांना उधाण
3
Maharashtra Politics : “तुझ्या अंगावरचे कपडे आम्ही दिलेत, बापाला पेरणीला पैसेही”, भाजपाच्या लोणीकरांचं वादग्रस्त विधान
4
Shaktipeeth Expressway: ‘शक्तिपीठ’साठी ९२ गावांची मोजणी पूर्ण, ऑगस्टपर्यंत मोजणी; डिसेंबर अखेरीस भूसंपादन 
5
इराणने युद्धात शौर्य दाखवले, मी आता त्यांना रोखणार नाही; नाटोच्या परिषदेत ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य
6
दहशतवादावरून राजनाथ सिंह यांनी चीनसमोरच केलं पाकिस्तानचं वस्त्रहरण, म्हणाले...  
7
५० हजार पगारात कोणती कार तुमच्यासाठी ठरेल फायदेशीर?; '२०-४-१०' फॉर्म्युला वापरा
8
लढाई संपली, आता कमाईची संधी! सेन्सेक्स ४०० अंकांनी वधारला, 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
9
इराणच्या अण्वस्त्रांचे मोठे नुकसान! सीआयएच्या अहवालात मोठा खुलासा
10
"इतक्या लहान वयात काय गरज आहे?", हिंदी भाषा सक्तीवरुन मकरंद अनासपुरे थेटच बोलले
11
जगातील सर्वांत महागडे लग्न, खर्च तब्बल ७,१३९ कोटी रुपये
12
क्रिप्टोची लालसा, पैशाची हाव अन् प्रियाच्या सौंदर्याची भुरळ; 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये केली देशाशी गद्दारी
13
Viral Video: विमानात प्रवाशाचं लज्जास्पद कृत्य; कर्मचाऱ्यांनी रंगेहाथ पकडलं, लोकांनी काढला व्हिडीओ!
14
मुंबईच्या सर्वात महागड्या एरियात 'पैशांचा पाऊस'! एका ऑफिससाठी १००० कोटींचं भाडं, कोण आहे मालक?
15
रस्त्यावर उत्सव साजरा करणाऱ्यांवर मेक्सिकोत गोळीबार; १२ जणांचा मृत्यू, २० जण जखमी
16
धक्कादायक! डीजे ऑपरेटरच्या प्रेमात मुलगी आंधळी झाली, प्रियकराला घरी बोलावून आईची हत्या केली
17
खात्यामध्ये किमान १० हजार शिल्लक नसेल तर होणार दंड, कापणार एवढी रक्कम, या बँकेचे आदेश
18
प्रवाशांनी भरलेली बस पूर आलेल्या नदीत कोसळली, उत्तराखंडमध्ये भीषण अपघात
19
सर्व ऑनलाइन पासवर्ड बदला; सरकारच्या नागरिकांना सूचना, १६ अब्ज पासवर्ड हॅकर्सनी लांबविले
20
सरकारची ‘कर’ कमाई घसरली; उद्दिष्ट गाठण्यात आले अपयश

गारपीटग्रस्त शेतकऱ्यांच कृषिमंत्र्यांना साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:28 IST

बागलाण तालुक्यात २०१४ मध्ये फेब्रुवारीतच गारपिटीचे संकट कोसळले होते. या संकटानेच बागलाणचे मुख्य पीक डाळिंब हद्दपार होण्यास सुरुवात झाला; ...

बागलाण तालुक्यात २०१४ मध्ये फेब्रुवारीतच गारपिटीचे संकट कोसळले होते. या संकटानेच बागलाणचे मुख्य पीक डाळिंब हद्दपार होण्यास सुरुवात झाला; मात्र त्या काळातील सरकारने कोणतेही प्रयत्न न केल्यामुळे शेतक-यांना पैसा देणारे डाळिंब पीक नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याचे आमदार दिलीप बोरसे यांनी निदर्शनास आणून दिले. डाळिंब पीक वाचविण्यासाठी कोणतेही संशोधन न झाल्यामुळे बागलाणचा शेतकरी कांदा, गहू, भाजीपाला या पिकांकडे वळला आहे. आधीच मेटाकुटीला आलेल्या बागलाणच्या शेतक-याचा या गारपिटीच्या संकटाने कणा मोडला आहे. त्याला उभे करण्यासाठी शासनाने तत्काळ पंचनामे करून भरीव निधी द्यावा व डाळिंब पीक वाचविण्यासाठी शासनाने सकारात्मक भूमिका घ्यावी अशी मागणी कृषिमंत्री दादा भुसे यांच्याकडे करण्यात आली.

इन्फो

सात वर्षांनंतर पुन्हा संकट

२०१४ मध्ये तालुक्यातील मोसम, करंजाडी खो-याला गारपिटीच्या संकटाने ग्रासले होते. आता तब्बल सात वर्षांनी पुन्हा याच भागावर हे संकट कोसळले आहे. आधीच कोरोनाच्या संकटात शेती व्यवसायला घरघर लागलेली आहे. घरात थोडीफार जमापुंजी मोडून कांदा, गहू, हरभरा, टोमेटो, मिरची पालेभाज्यांची लागवड केली. पीक जोमात आले. घरात थोडाफार पैसा येईल या अपेक्षेत असलेल्या बळीराजाचे स्वप्न गुरुवारच्या गारपिटीने भंगले.