शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
3
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
4
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
5
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
6
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
7
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
8
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
9
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
10
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
11
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
12
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
13
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
14
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
15
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
16
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
17
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
18
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
19
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
20
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग

केंद्राकडून केवळ घोषणाबाजी

By admin | Updated: September 16, 2015 23:34 IST

सुबोधकांत सहाय : शंकराचार्य आश्रमाला भेट

पंचवटी : एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातच्या विकासाबाबत बोलतात, तर दुसरीकडे गुजरातचे काय हाल चालू आहे हे सर्वांना माहीत आहे. मोदी सरकार केवळ घोषणाबाजीचे काम करत असून, सर्वसामान्य जनता, तसेच शेतकऱ्यांसाठी कोणताही हिताचा निर्णय घेत नसल्याचा आरोप माजी केंद्रीय मंत्री सुबोधकांत सहाय यांनी केला आहे. सहाय यांनी बुधवारी सकाळी पुरी पीठाधिश्वर शंकराचार्य अधोक्षजानंद महाराज यांच्या आश्रमास भेट दिली, त्याप्रसंगी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यापूर्वीच्या सरकारने सुरू केलेल्या योजना बंद झाल्या आहेत. केंद्रात व महाराष्ट्रात सध्या मोदींचे सरकार असल्याने त्यांनी राष्ट्राचा व देशाचा विचार करून सक्षम योजना राबविणे गरजेचे आहे; मात्र तसे न करता केवळ रोजच नवीन विषय बोलून जनतेची दिशाभूल करत आहे, असे सांगितले. यावेळी शंकराचार्य अधोक्षजानंद यांनी सध्याचा दुष्काळ तसेच धार्मिक व आध्यात्मिकतेच्या नावावर होणाऱ्या धर्मांतराच्या विषयावर चर्चा केली. कुटुंबासमवेत आलेल्या सहाय यांनी सकाळी रामकुंडावर स्नान करून शंकराचार्य मठात सुरू असलेल्या विश्वकल्याणार्थ होमहवन पूजनात सहभाग घेऊन विश्वकल्याणासाठी प्रार्थना केली. (वार्ताहर)