शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
2
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
3
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
4
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
5
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
6
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
7
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
8
"मी एका मोठ्या सिनेमात फेल झालो", फहाद फाजिलने पुन्हा 'पुष्पा'वर केलं भाष्य; पुढे म्हणाला...
9
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
10
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
11
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
12
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
13
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
14
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
15
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
17
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
18
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
19
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
20
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?

कांदा गोणी लिलाव प्रश्न मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात

By admin | Updated: July 29, 2016 01:33 IST

कांदा गोणी लिलाव प्रश्न मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात

नाशिक : बाजार समिती नियमनमुक्ती कायद्यात दुरुस्ती करण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे पणनमंत्री सुभाष देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत स्पष्ट केले. त्यामुळे गुरुवारची बैठक कोणत्याही ठोस निर्णयाविना झाली.बाजार समिती नियमनमुक्त करण्याच्या अध्यादेशात सुधारणा करण्यासाठी राज्य सरकारने २० जणांची समिती नियुक्त केली. या समितीची बैठक गुरुवारी ५ वाजता पणनमंत्री सुभाष देशमुख यांच्या उपस्थितीत झाली. या समितीने सुचविलेल्या शिफारशीनुसार बाजार समिती नियमनमुक्ती अध्यादेशात सुधारणा करण्याबाबत बैठकीत चर्चा झाली. मात्र बैठकीत कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. अंतिम निर्णय मुख्यमंत्रीच घेणार असल्याने त्यांना या समितीने सुचविलेल्या शिफारशींबाबत प्रस्ताव पाठविण्यात येईल. त्यानंतर या बाजार समिती नियमनमुक्तीच्या अध्यादेशात बदल करण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले. बैठकीस ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, आमदार राहुल अहेर, माजी खासदार देवीदास पिंगळे, माजी आमदार दिलीप बनकर, जिल्हा परिषद कृषी सभापती केदा अहेर, पाशा पटेल, गोविंद पगार यांच्यासह राज्यभरातील या समितीचे सदस्य उपस्थित होते. दरम्यान, कांदा गोणीत आणला तरच लिलाव पुकारण्याची घेतलेली व्यापाऱ्यांची भूमिका आडमुठी व शेतकरी विरोधी असल्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने विरोध केला आहे. आता मुख्यमंत्री याबाबत काय निर्णय घेतात, त्यावरच बाजार समिती नियमनमुक्ती अध्यादेशात सुधारणा व कांदा गोणी लिलावाचे भवितव्य अवलंबून आहे. (प्रतिनिधी)