शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

कांदा निर्यात तात्काळ उठवावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2020 15:47 IST

सायखेडा : निफाड तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी राज्यपाल भगतसिह कोशारी यांची भेट घेऊन आपली कैफियत मांडली. यावेळी आपण केंद्र सरकारला विचारणा करु न निर्यात बंदी उठवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही राज्यपाल यांनी दिली.

ठळक मुद्देराज्यपाल भगतसिह कोशारी यांना निफाड तालुक्यातील शेतकऱ्यांचे साकडे

सायखेडा : निफाड तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी राज्यपाल भगतसिह कोशारी यांची भेट घेऊन आपली कैफियत मांडली. यावेळी आपण केंद्र सरकारला विचारणा करु न निर्यात बंदी उठवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही राज्यपाल यांनी दिली.प्रत्येक वेळा शासनातील लोकं सोईनुसार धोरण राबवतात. केंद्र सरकार एकीकडे जीवनाश्यक वस्तूंबाबत कायदा करते, मग दुसरीकडे कांदा निर्यात बंदीचा निर्णय का करत आहे. असा सवाल शेतकरी संघर्ष संघटनेचे संस्थापक अध्यक्ष हंसराज वडघुले यांनी राज्यपाल यांच्याकडे केला.करोना लॉकडाऊन काळात शेतकºयांचे अतोनात नुकसान झाले. कांदाप्रश्नी शेतकºयांच्या हितासाठी निर्यात बंदी निर्णय मागे घेणे आवश्यक आहे.गेल्या काही दिवसांत झालेले शेतकºयांचे झालेले नुकसान भरून द्यावे, कारण उत्पादन खर्च पण मिळत नाहीये अशी परिस्थिती आहे.शेतकरी विधेयकात शिवार खरेदी करताना शेतकºयाला आर्थिक संरक्षणाची तसेच किमान आधारभूत किमतीछान कायद्यांत अंतर्भाव व्हावा. निर्यात बंदी रद्द झाली पाहिजे शेतकरी विधेयकात शेतकºयाला संरक्षण न मिळाल्यास महाराष्ट्रभर शेतकºयांचे जनआंदोलन हाती घेण्यात येईल असे आवाहन वडघुले यांनी केले.यावेळी राज्यपाल भगतिसंह कोशियारी यांनी शेतकरी मी शेतकºयांचा मुलगा असून शेतकºयांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी मी किटबद्ध राहील केंद्र आणि राज्य शासनाकडे पाठपुरावा करेल अशी भावनिक साद शिष्टमंडळाला दिली.यावेळी शिष्टमंडळात उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष नानासाहेब बच्छाव, योगेश रायते, राम निकम, मनोज भारती, दीपक भदाणे, विनायक पवार, विद्या वेखंडे आदी उपस्थित होते. 

टॅग्स :agricultureशेतीGovernmentसरकार