शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉवेल-बनियान घालून विरोधक विधानभवनात; अनोख्या आंदोलनाने वेधले साऱ्यांचे लक्ष, सत्ताधारीही हसले
2
"खून झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना..."; महादेव मुंडे हत्या प्रकरण, सुप्रिया सुळेंची संतप्त पोस्ट
3
विमानांच्या इंजिनांचे आयुष्य किती असते? एअर इंडियाच्या विमानाला होती अशी इंजिने, जी...
4
५ मुलांची आई अन् १३ वर्षांचा संसार; २४ वर्षांच्या मुलाच्या प्रेमात पडली आणि जीव गमावला! नेमकं काय झालं?
5
पाकिस्तानात हायव्हॉल्टेज ड्रामा! देशात राजकीय खळबळ; फिल्ड मार्शल मुनीर बनणार राष्ट्रपती?
6
Khuldabad Rename: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबादचे नाव बदलून रत्नापूर करण्याची मागणी!
7
गरमा गरम समोसे, गोड गोड जिलेबी की यम्मी पिझ्झा... आरोग्यासाठी काय आहे सर्वात घातक?
8
"मी मुलीशिवाय जगू शकणार नाही..."; लेकीने आयुष्य संपवल्यावर आईनेही मृत्यूला कवटाळलं
9
भारीच! एक रिल बनवा अन् १५ हजार जिंका, सरकारकडून पैसे मिळवा; जाणून घ्या सविस्तर
10
Lunchbox Recipe: दुधीची भाजी नको? ट्राय करा दुधीचे खमंग पराठे; करा झटपट, खा चटचट!
11
राहुल गांधींविरोधात किती खटले? किती प्रकरणांमध्ये मिळालाय जामीन? जाणून घ्या...
12
"इंग्लिश मीडियममध्ये शिकला, बायको ख्रिश्चन आणि हा म्हातारा...", 'बिग बॉस' फेम रीलस्टारने मराठीवरुन रितेश देशमुखला डिवचलं
13
"हा एक नवीन पायंडा काही मोजक्या पत्रकारांनी पाडलाय"; राज ठाकरे संतापले, नेमकं काय घडले?
14
चीनच्या मिसाईलमुळे भारतानं S-400 एअर डिफेन्स सिस्टिम गमावली? समोर आलं धक्कादायक सत्य
15
"प्रत्येक सीननंतर सांगितलं किस करायला...", 'अक्सर२'मध्ये फसवून केलेलं अश्लील शूट, जरीनचा धक्कादायक खुलासा
16
सहा वर्षांच्या लेकीला मारलं अन् घरातच कुजत ठेवला मृतदेह! आईच इतकी क्रूर का झाली?
17
"मंत्री माझ्या वडिलांच्या पाया पडतात, तू..."; भाजपा नेत्याच्या मुलाची धमकी, महिलने संपवलं जीवन
18
"तुम्ही भारताचे पंतप्रधान असाल किंवा चीनचे राष्ट्राध्यक्ष, पण जर तुम्ही..."; नाटोच्या प्रमुखांची तीन देशांना थेट धमकी
19
हृदयद्रावक! लेकीच्या साखरपुड्याआधी वडिलांना मृत्यूने गाठलं, २० सेकंदात ३ ट्रकने चिरडलं
20
लग्न खरं नाही, पण मजा १००% खरी! दिल्ली-पुण्यात सुरु झालाय 'फेक वेडिंग'चा नवा ट्रेंड, तरुणाई करतेय लाखो खर्च

जिल्ह्यात टॅँकरची संख्याही नऊने वाढली

By admin | Updated: April 17, 2015 23:43 IST

जिल्ह्यात टॅँकरची संख्याही नऊने वाढली

नाशिक : जिल्ह्यात अवकाळी पावसाचा मारा सुरूच असला तरी कडक उन्हाची काहिलीही वाढू लागली असून, टंचाईग्रस्त गाव-वाड्यांच्या संख्येत वाढ झाल्याचे चित्र आहे. मागील आठवड्यात असलेल्या टंचाईग्रस्त गाव-वाड्यांची संख्या वाढल्याने पाणीपुरवठा करणाऱ्या टॅँकरची संख्या २१ वरून ३० झाली आहे.एप्रिल सुरू होताच जिल्ह्णातील पाणीटंचाई असलेल्या गाव-वाड्यांची संख्या वाढू लागली असून, एप्रिलच्या पहिल्या आठवडाअखेर ५२ गावे व ११२ वाड्या मिळून एकूण १६४ गाव-वाड्यांना २६ शासकीय व ४ खासगी अशा एकूण ३० टॅँकरने पाणीपुरवठा करण्यात येत होता.काल (दि.१७) अखेर जिल्ह्णात जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत टंचाई कृती आराखड्यांतर्गत जिल्ह्णातील टंचाईग्रस्त गाव-वाड्यांना टॅँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. जिल्ह्णातील टंचाईग्रस्त गाव व वाड्यांची संख्या तालुकानिहाय पुढीलप्रमाणे- कंसात टॅँकरची संख्या- बागलाण- ४ गाव (२), चांदवड- २ (१), दिंडोरी- ० (०), देवळा- २ गावे- ५ वाड्या एकूण ७ (३), इगतपुरी- ० (०), मालेगाव- ० (०), नांदगाव- ८ गावे- ३९ वाड्या एकूण- ४७ (५), नाशिक- ० (०), निफाड- ० (०), पेठ- ० (०), सुरगाणा- ११ गावे- ५ वाड्या एकूण १६ (३), सिन्नर- ६ गावे- ५८ वाड्या एकूण-६४ (११), त्र्यंबकेश्वर- ० (०), येवला- १९ गावे- ५ वाड्या एकूण- २४ (५) अशा एकूण ५२ गावे व ११२ वाड्या मिळून एकूण १६४ गाव-वाड्यांना २६ शासकीय व ४ खासगी अशा एकूण ३० टॅँकरने पाणीपुरवठा करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. येत्या काही दिवसांत टंचाईग्रस्त गाव-वाड्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)