शहरं
Join us  
Trending Stories
1
गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान: अजित पवारांनी टोचले कान; म्हणाले, 'भाजपची जबाबदारी फडणवीसांची'
2
"आम्ही मित्र बनलो अन्..." १९ वर्षीय मॉडलनं का उचललं टोकाचं पाऊल?; बॅगेतील चिठ्ठीमुळे उघडलं रहस्य
3
बँक खात्यात पैसे नाही, टेन्शन कशाला? आता करा UPI पेमेंट, पुढच्या महिन्यात पैसे भरा; 'यांनी' आणलं जबरदस्त फीचर
4
आधी गोलंदाजीवर ठोकले गेले ५ षटकार, मग वडिलांचं निधन, श्रीलंकन क्रिकेटपटूवर कोसळला दु:खाचा डोंगर   
5
लोणचं खायला घालून कंपनीनं कमावले ४०० कोटी; छोट्या किचनमधून झाली सुरुवात, आज परदेशातही आहे व्यवसाय
6
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानवर रात्री १.३० वाजताच स्ट्राइक का केले?; CDS चौहान यांचा खुलासा
7
फायद्याची बातमी! पेन्शनचा १००% पैसा टाका इक्विटीत; १ ऑक्टोबरपासून लागू होणार नवा नियम; पैसे कुठे आणि किती वाढत आहेत हे समजणे सोपे होणार
8
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
9
आयफोन १७ च्या खरेदीवर ईएमआय किती येईल? जाणून घ्या बँक आणि कॅशबॅक ऑफर्स!
10
सात महिन्यांमध्ये राज्यात वाढले १४ लाख मतदार; राजकीय पक्षांकडून कोणताच आक्षेप नाही
11
iPhone 17: आयफोन १७ मालिकेची विक्री आजपासून सुरू; मुंबईतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर ग्राहकांची मोठी गर्दी
12
सरकारचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर, वितरण २२ सप्टेंबर रोजी मुंबईत होणार; जाणून घ्या यादी
13
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
14
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
15
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
16
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
17
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
18
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
19
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
20
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा

ग्राम विकासासाठी एकत्र येण्याची गरज भास्कर पेरे : गिरणारे येथे ग्रामविकासाबाबत केले मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2018 00:29 IST

नाशिक : गावातील मूलभूत समस्या प्राधान्याने सोडवा. स्वच्छतेला अग्रक्र म द्या. सर्व घटकांना जोडणारे उपक्र म राबवा. गावाचा शाश्वत विकास हे ध्येय ठेवा.

ठळक मुद्दे‘ग्रामविकासासाठी एकत्र येऊ’ गणेशोत्सवात उत्कृष्ट कामगिरी

नाशिक : गावातील मूलभूत समस्या प्राधान्याने सोडवा. स्वच्छतेला अग्रक्र म द्या. सर्व घटकांना जोडणारे उपक्र म राबवा. गावाचा शाश्वत विकास हे ध्येय ठेवा. त्यासाठी गट, तट विसरून एकत्र या, असे आवाहन राज्याच्या आदर्श ग्राम समितीचे सदस्य व आदर्श गाव पाटोदाचे सरपंच भास्कर पेरे पाटील यांनी केले. गिरणारे ग्रामपंचायतीतर्फे कृष्ण मंदिर पटांगणावर ‘ग्रामविकासासाठी एकत्र येऊ’ या कार्यक्र माचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी पेरे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शीतल सांगळे होत्या. यावेळी व्यासपीठावर जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समिती सभापती अर्पणा खोसकर, पंचायत समितीचे सभापती रत्नाकर चुंबळे, नाशिक महानगरपालिकेच्या महिला व शिक्षण समिती सभापती सरोज आहिरे, माजी सरपंच खंडेराव थेटे, महादूबाबा थेटे, निवृत्ती घुले, नाशिक तालुका शेतकी संघाचे अध्यक्ष बाळकृष्ण हांडोरे, नाशिक बाजार समितीचे माजी संचालक राजाराम फडोळ, सरपंच अलकाताई दिवे, आत्माराम थेटे, अनिल थेटे, नितीन गायकर, महेंद्र थेटे उपस्थित होते. यावेळी स्वच्छतेतील उत्तम कामगिरीबद्दल अंबादास कापसे, ज्ञानेश्वर जाधव, बाळासाहेब थेटे, अनिल केदार, संजय सूर्यवंशी, आशा सूर्यवंशी, किरण थेटे यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. जिल्हापातळीवर गणेशोत्सवात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या बजरंग व महारु द्र या मंडळांना गौरविण्यात आले. प्रा. सोमनाथ घुले यांनी सूत्रसंचालन केले. नितीन कस्तुरे यांनी आभार मानले.