शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
2
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
3
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
4
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
5
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
6
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
7
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
8
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
9
"मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो, कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
10
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
11
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
12
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
13
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
14
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
15
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
16
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
17
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
18
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
19
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
20
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात

विषारी औषध पाजून युवतीचा खून?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2017 23:28 IST

नाशिक : पेठ तालुक्यातील डोंगरशेत येथील १७ वर्षीय मुलगी रानात बैल चारण्यासाठी गेली असता ती अत्यवस्थ अवस्थेत आढळून आली़ तिला उपचारासाठी प्रथम हरसूल व त्यानंतर जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता मंगळवारी (दि़२२) पहाटे तिचा मृत्यू झाला़ कविता वामन भांगरे (१७, रा. डोंगरसेत, ता. पेठ) असे मयत मुलीचे नाव असून, तिला ...

ठळक मुद्दे रानात बैल चारण्यासाठी गेली अत्यवस्थ अवस्थेत आढळून आली़दोघांनी बळजबरी विष पाजल्याचा वडिलांनी केला आरोप

नाशिक : पेठ तालुक्यातील डोंगरशेत येथील १७ वर्षीय मुलगी रानात बैल चारण्यासाठी गेली असता ती अत्यवस्थ अवस्थेत आढळून आली़ तिला उपचारासाठी प्रथम हरसूल व त्यानंतर जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता मंगळवारी (दि़२२) पहाटे तिचा मृत्यू झाला़ कविता वामन भांगरे (१७, रा. डोंगरसेत, ता. पेठ) असे मयत मुलीचे नाव असून, तिला दोघांनी बळजबरी विष पाजल्याचा आरोप तिच्या वडिलांनी केला आहे़पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बैलपोळ्याच्या दिवशी अर्थात सोमवारी (दि़२१) दुपारच्या सुमारास बैल चारण्यासाठी कविता जंगलात गेली होती़ तिचा शोध घेतला असता कुटुंबीयांना ती विषारी औषध सेवन केलेल्या स्थितीत आढळून आली़ तिला तातडीने प्रथम हरसूल प्राथमिक आरोेग्य केंद्र व त्यानंतर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते़ तिच्यावर उपचार सुरू असताना सकाळी सव्वासहा वाजेच्या सुमारास तिचा मृत्यू झाला़दरम्यान, मुलगी कविता हिला दोन युवकांनी बळजबरी विषारी औषध पाजून तिचा खून केल्याचा आरोप वामन भांगरे यांनी केला असून, या प्रकरणी हरसूल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. हा खून की आत्महत्या याचा पोलीस शोध घेत आहेत़