शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

सप्टेंबरमध्ये सर्वाधिक बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2020 01:44 IST

नाशिक : नाशिक जिल्ह्यात कोरोना रु ग्ण सापडण्यास प्रारंभ झाल्यापासून आतापर्यंतच्या रूग्ण वाढीने प्रचंड मोठा टप्पा गाठला. मात्र जिल्ह्यात नागरिकांच्या मृत्यूचे प्रमाण प्रारंभीचे तीन महिने अत्यल्प तर त्यानंतरच्या दोन महिन्यांत बऱ्यापैकी वाढले. परंतु, सप्टेंबर महिन्याच्या प्रारंभापासून वाढत गेलेल्या जिल्ह्यातील मृत्यू संख्येने तब्बल ४९८ चा आकडा पार करून सर्व यंत्रणेला हादरून सोडले होते.

ठळक मुद्देकोरोनाचा कहर : एकाच महिन्यात मृतांचा आकडा पाचशेवर

नाशिक : नाशिक जिल्ह्यात कोरोना रु ग्ण सापडण्यास प्रारंभ झाल्यापासून आतापर्यंतच्या रूग्ण वाढीने प्रचंड मोठा टप्पा गाठला. मात्र जिल्ह्यात नागरिकांच्या मृत्यूचे प्रमाण प्रारंभीचे तीन महिने अत्यल्प तर त्यानंतरच्या दोन महिन्यांत बऱ्यापैकी वाढले. परंतु, सप्टेंबर महिन्याच्या प्रारंभापासून वाढत गेलेल्या जिल्ह्यातील मृत्यू संख्येने तब्बल ४९८ चा आकडा पार करून सर्व यंत्रणेला हादरून सोडले होते. नाशिक जिल्ह्यात पहिला रु ग्ण मार्च महिन्यामध्ये आढळला मात्र पहिला रु ग्ण सापडल्यानंतर तो १४ दिवसांनी खडखडीत बरा होऊन घरी गेला. त्यामुळे एप्रिल महिन्याच्या पूर्वार्धात जिल्ह्यात एकाही मृत्यूची नोंद झाली नव्हती. मात्र उत्तरार्धात कोरोना बाधित बारा जणांचा बळी गेला तर मे महिन्यात त्यात दोनने वाढ होऊन चौदा नागरिक मृत्युमुखी पडले. जून महिन्यात प्रथमच मृतांच्या संख्येने तीन आकडी संख्या ओलांडत १६६ चा आकडा काढला. जुलै महिन्यात तब्बल २६१ नागरिक मृत्युमुखी पडले तर आॅगस्टमध्ये त्यात पुन्हा शंभराहून अधिक बळींची भर पडत हा आकडा ३७३ वर पोहोचला सप्टेंबर महिन्यात तर कोरोनाने जवळपास पाचशेची मजल मारली होती. महिन्याला पाचशे बळींचे प्रमाण कुणाही नागरिकाला भितीदायकच वाटू लागले होते.त्यानंतर आॅक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवडयÞापासून रु ग्णवाढीचे तसेच मृत्युमुखी पडण्याचे प्रमाण लक्षणीयरित्या घटत असल्याचे दिसून आले.अ‍ॅक्टीव्ह रुग्णसंख्येतही घटसप्टेंबरमध्ये अ‍ॅक्टीव्ह अर्थात उपचारार्थी रु ग्णांची संख्या दहा हजाराच्या उंबरठयÞावर जाऊन पोहोचली होती. तीदेखील हळूहळू कमी होत ८ आॅक्टोबरला ९ हजाराच्या खाली आल्याने या प्रमाणातही काहीशी घट येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. प्रशासकीय स्तरावरून देखील कोरोना चा कहर आता हळूहळू कमी होऊ लागल्याचे अधिकृत रित्या सांगितले जात असल्याने नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे .उपचाराला उशीर बेततो जीवावर !सहा महिन्यांपासून सातत्याने कोरोनाच्या लक्षणांबाबतचा प्रचार होत असूनही काही नागरिक आपल्याला व्हायरल फिव्हर असेल, अशी मनाची समजूत करु न घेत घरगुती उपचार किंवा स्वत:च मेडीकलमधून गोळया आणून उपचार करतात. मग आठ-दहा दिवसांचा कालावधी उलटल्यानंतर त्रास खूप वाढल्यावर मग कोरोनावरील उपचारांसाठी धावाधाव करतात. शरीरातील आॅक्सिजनची पातळी तोर्पयत खालावली असल्यास मग संबंधित रु ग्णाच्या जीवावर बेतण्याचे प्रकार घडत असून वेळीच वैद्यकीय सल्ला न घेणाऱ्यांच्याच मृत्युचे प्रमाणदेखील मोठे असल्याचे निदर्शनास येत आहे.फोटो- १२ कोरोना ग्राफ

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटल