शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Railway Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, पाच जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
3
इकडे पोलिस मेघालय-मध्य प्रदेशात शोधत राहिली; तिकडे 'बेवफा' सोनम युपीत सापडली...
4
Vat Purnima 2025: वडाची पूजा झाल्यावर 'हा' श्लोक म्हणायला विसरू नका, तरच पूर्ण होईल व्रत!
5
भारतात पहिल्यांदाच MCX नं केलं असं काम की विक्रमी उच्चांकी स्तरावर पोहोचले शेअर्स, जाणून घ्या
6
"आमची मुलगी असं का करेल? असं करायचं असतं, तर ती..."; सोनमच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया काय?
7
"गेल्या १० वर्षांपासून मी मानसोपचार...", अमृता सुभाषने केला खुलासा; कारणही सांगितलं
8
अनिल अंबानींची कंपनी करणार ₹५००० कोटींची गुंतवणूक; संरक्षण क्षेत्रात इतिहास रचण्यास तयार
9
७ वर्षांत एफडीआयमध्ये महाराष्ट्र टॉप, परदेशातील सर्वाधिक गुंतवणूक राज्यात; पायाभूत सुविधांतील सुधारणा ठरतेय मोठ्या फायद्याची
10
आऊट देताच महिला अंपायरवर भडकला अश्निन, रागाच्या भरात पॅडवर मारली बॅट!
11
हनिमूनसाठी नाही तर कायमचे संपवायला घेऊन गेली होती सोनम; पतीच्या हत्येप्रकरणी अखेर अटक
12
Sonam Raghuwanshi: राजा रघुवंशीची हत्या करण्यासाठी सोनमने घेतली तिघांची मदत; दोघांना अटक, एक फरार
13
"भ्रष्टाचार संपवायचा असेल, तर 500 रुपयांची नोट बंद केली पाहिजे"; मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे विधान चर्चेत
14
कुटुंबासोबत साजरी केली ईद, अचानक रुग्णालयात दाखल झाली 'बिग बॉस' विजेती अभिनेत्री
15
Bank Of Baroda, HDFC Bank नं ग्राहकांना दिली खुशखबर; कर्जाच्या व्याजदरात केली कपात, पाहा नवे दर
16
रणबीर कपूर-आलियाचा नवा आलिशान बंगला तयार, सोशल मीडियावर दिसली पहिली झलक
17
५ वर्षांत थेट ५ लाखांचा फायदा! गुंतवणूकीसाठी एकदम बेस्ट आहे पोस्टाची ‘ही’ स्कीम
18
मान्सून एक्स्प्रेसला ‘बॅड पॅच’; १३ जूनपासून पुन्हा धो-धो..., शेतकरी सक्रिय मोसमी पावसाच्या प्रतीक्षेत
19
सिनेसृष्टीतील लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने केलं थाटामाटात लग्न, आदिनाथ कोठारेची खास उपस्थिती

मालेगाव खरिपाच्या विमा योजनेस मुदतवाढ

By admin | Updated: August 12, 2014 02:02 IST

मालेगाव खरिपाच्या विमा योजनेस मुदतवाढ

मालेगाव : राज्यात उशिराने पडलेल्या पावसामुळे पेरण्यांना उशीर झाला. त्यामुळे केंद्रीय कृषी व सहकार विभागाने राष्ट्रीय कृषी पीकविमा योजनेस मुदतवाढ दिली असल्याची माहिती तालुका कृषी अधिकाऱ्यांनी दिली आहे.सर्वत्र उशिरा पाऊस पडल्याने खरिपाच्या पेरण्या व भात लागवडीला उशीर झाला. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना विमा योजनेचा लाभ घेता आला नाही. त्यामुळे केंद्रशासनाने यंदा जुलैअखेर संपलेल्या विम्याची मुदत १६ आॅगस्टपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला. या योजनेत कर्जदार बिगर कर्जदार, भाडेपट्टीवर शेती करणारे सहभागी होेऊ शकत असून, यात पूर, चक्रीवादळ, भूस्खलन व गारपीट आदि नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षण दिले जाते. अधिसूचित क्षेत्रात चालू हंगामाचे उत्पादन कमी झाल्यास नुकसानभरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होते. या योजनेत समाविष्ट होण्यासाठी पीककर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांनी बँकेतून अंतिम मुदतीपूर्वी विमा केल्याची खात्री करून घ्यावी, तसेच रोख रक्कम भरणाऱ्या शेतकऱ्यांनी १६ आॅगस्टपूर्वी जवळच्या बँकेत विम्याचा हप्ता भरावा, अधिक माहितीसाठी बँकेचे अधिकारी व कृषी सहायक, पर्यवेक्षक, मंडळ किंवा तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी सी. बी. कानवडे व तंत्र अधिकारी गोकुळ आहिरे यांनी केले आहे.