शहरं
Join us  
Trending Stories
1
"नो डाउट, भारतच जिंकला.. तेही अगदी ठासून!" अमेरिकन युद्धतज्ज्ञाचं 'सर्टिफिकेट', ४ मुद्दे महत्त्वाचे
2
भारताविरोधातील कट उधळला! शोपियात ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
3
आई-वडील, बहीण आणि मावशीची केली हत्या, मग जाळले मृतदेह, आता कोर्टाने सुनावली अशी शिक्षा
4
सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
5
बॅगा भरा अन् माघारी फिरा! मुंबई इंडियन्ससह या IPL फ्रँचायझी संघांचं टेन्शन वाढलं; कारण...
6
"भारत १७ दिवसांत पुन्हा हल्ला करू शकतो, कारण..."; पाकिस्तानच्या बड्या नेत्याला धाकधूक
7
Meditation Tips: ध्यान करायचे आहे पण ध्यान लागत नाही? श्री श्री रविशंकरांनी सांगितले तीन नियम!
8
Online Admission Process : विद्यार्थ्यांनो आताच नोट करून ठेवा, 'या' तारखेपासून सुरू होणार अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 
9
"२२ दिवसांनी जेव्हा त्यांना व्हिडीओ कॉलवर पाहिलं तेव्हा मी त्यांना ओळखूच शकले नाही कारण..."
10
राहुल गांधींना दिलासा; नागरिकत्वाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
11
बांधावरून सहजच फेरफटका मारत होता शेतकरी; अचानक चमकले, ३६००० कोटींचे सोने सापडले...
12
BSE चं मार्केट कॅप १ लाख कोटींच्या पार, शेअरच्या किंमतीत विक्रमी तेजी
13
चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय
14
'या' बँका देत आहेत सर्वात स्वस्त गृहकर्ज; सरकारी बँकांसह खासगी बँकेचाही समावेश
15
आधी चीनला आमंत्रण, आता ईशान्य भारतावर डोळा; नेपाळला हाताशी धरून कसली तयारी करतायत मोहम्मद युनूस?
16
"२ आठवडे झोप उडाली होती..."; BSF जवानाची सुटका झाल्यावर कुटुंबीय भावुक, वाटली मिठाई
17
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
18
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; पित्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
19
प्रेयसीवर कोयत्याने वार करुन संपवले, स्वतःही घेतला गळफास; रायगडच्या परळीतील घटना
20
भारतीय नागरिकांचं ठरलंय! तुर्कस्तान, अझरबैजानचा 'मालदीव' करणार; पाकच्या 'मित्रां'चा 'करेक्ट कार्यक्रम' होणार

सुनंदाच्या यशाने चंद्रमौळी झोपडीत मावेना आनंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:11 IST

इगतपुरी तालुक्यातील पत्र्याचीवाडी (त्रिंगलवाडी) म्हणजे संपूर्ण आदिवासी ठाकर समाजाची वस्ती असलेली वाडी. सुनंदाचं घर म्हणजे चंद्रमौळी झोपडी. ...

इगतपुरी तालुक्यातील पत्र्याचीवाडी (त्रिंगलवाडी) म्हणजे संपूर्ण आदिवासी ठाकर समाजाची वस्ती असलेली वाडी. सुनंदाचं घर म्हणजे चंद्रमौळी झोपडी. ना वीज ना अभ्यास करण्यासाठीचं पोषक वातावरण. परंतु जन्मजात तल्लख बुद्धिमत्ता असलेल्या सुनंदाची जिद्द व चिकाटी हेरून शिक्षक दत्तात्रय दातीर यांनी सुनंदाचा चौथीपासून पुढील शिक्षणासाठीचा खर्च स्वत: करण्याचा निर्णय घेतला. इयत्ता पाचवीपर्यंतचं शिक्षण पत्र्याचीवाडी येथे पूर्ण करून दातीर यांच्या मार्गदर्शनाने ती महात्मा गांधी हायस्कूल इगतपुरी येथे इयत्ता सहावीत दाखल झाली. इथेही इयत्ता सहावीपासून नववीपर्यंत तिने प्रथम क्रमांक सोडला नाही. इयत्ता नववीत सुनंदाने ९६ टक्के गुण मिळविले होते. आता दहावीत ९८.६० गुण मिळवून ती तालुक्यात प्रथम आली आहे.

--------------

आयएएस होण्याचे स्वप्न

सुनंदाचं भारतातल्या नामांकित अशा संस्थेमधून आयआयटी करून नंतर आयएएस बनण्याचं स्वप्न आहे. याकामी तिच्या पंखांना बळ देण्याचं काम दातीर दाम्पत्य करीत आहे. दहावीचा निकाल लागण्यापूर्वीच सुनंदाने जेईईची तयारी करणाऱ्या नाशिकमधील एका नामांकित कोचिंग क्लासमध्ये प्रवेश घेतला असून, तिची जेईईची तयारी चालू आहे.

(१७ आहुर्ली)

170721\17nsk_8_17072021_13.jpg

१७ आहुर्ली