शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

बाजार समितीचे आठवडाभरात २५ लाखांचे उत्पन्न घटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:14 IST

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत दैनंदिन जिल्हाभरातील शेतकरी भाजीपाला विक्रीसाठी आणतात. भाजीपाला खरेदी आणि विक्रीच्या माध्यमातून दिवसभरात सहा ते ...

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत दैनंदिन जिल्हाभरातील शेतकरी भाजीपाला विक्रीसाठी आणतात. भाजीपाला खरेदी आणि विक्रीच्या माध्यमातून दिवसभरात सहा ते सात कोटी रुपयांची उलाढाल होत असते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव व त्यातच भाजीपाला आवक घटल्याने बाजार समितीच्या उत्पन्नात घट झाली होती. मात्र, गेल्या आठवड्यापासून जिल्हा प्रशासनाने कोरोना संसर्ग रोखण्यासाठी बाजार समिती बंद केल्याने दैनंदिन कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे. शिवाय बाजार समितीला मिळणारे उत्पन्नदेखील बुडत आहे. खरेदी-विक्रीच्या माध्यमातून बाजार समितीला बाजार शुल्कातून सुमारे तीन ते साडेतीन लाख रुपये उत्पन्न रोज अपेक्षित असते. मात्र, आठवडाभरापासून बाजार समिती बंद असल्याने साधारणपणे पंचवीस लाख रुपयांपर्यंत नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

इन्फो===

शेतकऱ्यांना आर्थिक फटका

जिल्हा प्रशासनाने कोरोना रोखण्यासाठी थेट बाजार समिती बंद केल्या आहेत. त्यामुळे शेतकरी वर्गाचे मोठे नुकसान होत आहे. कोरोना नियमांचे पालन करीत नाशिक बाजार समिती सुरू ठेवण्यासाठी प्रशासनाला साकडे घातले होते. मात्र, परवानगी मिळाली नाही. त्याचा शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. शिवाय शेतमाल खराब होत असल्याने तो फेकून देण्याची वेळ आली आहे.